शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

वाट्टेल ते करा, मुले शिकलीच पाहिजेत

By admin | Updated: March 13, 2016 04:51 IST

अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांच्या उपक्रमात ढवळाढवळ रोखण्यासाठी शासनाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रम सुरू केला.

जळगाव : अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांच्या उपक्रमात ढवळाढवळ रोखण्यासाठी शासनाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रम सुरू केला. विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांना खूप मोकळीक आहे. सर्वस्व पणाला लावा; वाट्टेल ते करा, मुले शिकलीच पाहिजेत. अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा दमच शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी येथे शिक्षकांना भरला.जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत शनिवारी सकाळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षणविस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी संवाद कार्यशाळा झाली. नंदकुमार यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करत असल्याने शासनावर टीकेची झोड उठली आहे. परंतु त्यामागे दूरदृष्टी आहे. कमी पटसंख्येच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या गावातील चांगल्या पटाच्या शाळेत समाविष्ट करून त्यांना शिक्षण देणे, हा त्याचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)