शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

मराठा आरक्षणासाठी शक्य ते सर्व करू - पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:21 IST

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत सरकारने शक्य ते सर्व केले आहे. आता उर्वरीत न्यायालयाच्या हातामध्ये आहे. तरीही सरकारच्या अखत्यारितील कोणतीही गोष्ट लक्षात आणून दिल्यास ती तातडीने करू, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव (जि. सांगली) : मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत सरकारने शक्य ते सर्व केले आहे. आता उर्वरीत न्यायालयाच्या हातामध्ये आहे. तरीही सरकारच्या अखत्यारितील कोणतीही गोष्ट लक्षात आणून दिल्यास ती तातडीने करू, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.पाटील म्हणाले, मुंबई येथे ९ आॅगस्टला निघणारा मराठा क्रांती मोर्चा शांततेने पार पडावा, यासाठी सरकारने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मोठ्या संख्येने लोक मुंबईला जाणार आहेत. मराठा बांधवांसाठी मुंबई महापालिकेने सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यावर्षी पावसाने ओढ दिली आहे. टंचाई व दुष्काळी परिस्थिती ओढवण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. मात्र शासन शेतकºयांच्या पाठीशी आहे, हे कर्जमाफीवरून जनतेच्या लक्षात आले आहे.अजूनही पावसाचे दिवस बाकी आहेत. त्या काळात चांगला पाऊस व्हावा, अशी अपेक्षा आहे. पाऊस किती होतो, शेती उत्पन्न किती होणार, यावर पुढील निर्णय होतील. मागील वर्षी पाऊस चांगला झाला, त्यामुळे शेतीचे उत्पन्न ४० हजार कोटींनी वाढल्याचे पाटील यांनी सांगितले....तर मेहता, देसार्इंवर कारवाईमंत्री प्रकाश मेहता व सुभाष देसाई यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा