शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पाणी वाटपावरुन धुमश्चक्री

By admin | Updated: June 13, 2016 23:15 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील पाणी वाटपावरुन सेना कार्यकर्ते आणि उपनगराध्यक्ष अख्तार शेख यांच्यामध्ये रविवारी रात्री धुमश्चक्री झाली़

मध्यस्थीनंतर वादावर पडदा : सेना कार्यकर्ते व उपनराध्यक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीश्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील पाणी वाटपावरुन सेना कार्यकर्ते आणि उपनगराध्यक्ष अख्तार शेख यांच्यामध्ये रविवारी रात्री धुमश्चक्री झाली़ सेना कार्यकर्ते व उपनगराध्यक्ष शेख यांच्यामधील वाद पोलिसांपर्यंत गेल्यानंतर नगराध्यक्षा सुनीता शिंदे, तहसीलदार वंदना खरमाळे, पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी सोमवारी बैठक घेऊन वादावर पडदा टाकला़या बैठकीस सेनेचे नेते घनश्याम शेलार, उपनगराध्यक्ष अख्तार शेख, प्रा़ तुकाराम दरेकर, मनोहर पोटे, बापूसाहेब सिदनकर, पोपटराव खेतमाळीस, सुनील वाळके, सतीश पोखर्णा, सतीश मखरे, एम़ डी़ शिंदे , राजू गोरे आदी उपस्थित होते.अख्तार शेख यांचे कार्यकर्ते होळी गल्लीत पाणी वाटप करीत असताना हा प्रकार घडला़ हा वाद पालिका निवडणुकीपासून सुरू होता़ आता पाणी प्रश्नाचे निमित्त झाले असले तरी या वादाला राजकारण व व्यक्तिगत हेव्यादाव्याची झालर आहे़ बैठकीस संतोष बोळगे व संतोष इथापे गैरहजर असल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही़(तालुका प्रतिनिधी)