शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

गणोशोत्सव काळात वीजपुरवठा खंडीत

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

गणोशोत्सव काळात ग्रामीण भागातील वीजेचे भारनियमन करण्यात येत नाही. परंतु महावितरणने यंदा त्यास हरताळ फासला आहे.

वसई : गणोशोत्सव काळात ग्रामीण भागातील वीजेचे भारनियमन करण्यात येत नाही. परंतु महावितरणने यंदा त्यास हरताळ फासला आहे. वसई-विरार मध्ये गेल्या तीन दिवसापासुन सतत वीजपुरवठा खंडीत होत आहे. विरार भागामध्ये सतत वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामध्ये गणोशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत.
 वसई, नालासोपारा, विरार, नवघर-माणिकपुर व ग्रामीण भागात दररोज 8 ते 1क् वेळा वीजपुरवठा खंडीत होत असतो. विरार भागातही वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याच्या प्रकारामुळे गणोशोत्सव मंडळाचे पदाधिकारी हैराण झाले आहेत. अर्नाळा-बोळींज परिसरात वीजपुरवठा सुरळीत होण्याकामी कोणीही कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद झाल्यास कर्मचारीवर्ग कार्यालयात उपलब्ध नसतात व असले तरी ग्राहकांशी त्यांचे उद्दाम वर्तन होत असते. महावितरणच्या खेळखंडोब्यामुळे यंदा गणोशोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे. वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार बंद न झाल्यास जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)