शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

खडसेंविरोधात हक्कभंग

By admin | Updated: March 18, 2016 02:14 IST

राज्यात २०१२मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची हेतुपुरस्सर चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : राज्यात २०१२मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची हेतुपुरस्सर चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला. विखे पाटील म्हणाले, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर १० मार्च रोजी नियम २९३ अन्वये विधानसभेत चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्यावर महसूलमंत्री खडसे यांनी १४ मार्च रोजी उत्तर देताना २०१२मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे सांगितले होते. शासकीय आकडेवारीनुसार २०१५मध्ये सर्वाधिक ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावरून २०१५मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते. असे असताना खडसे यांनी हेतुपुरस्सर सभागृहाला खोटी माहिती देऊन वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येत असून, त्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याबाबत तपासून योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)