शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंविरोधात हक्कभंग

By admin | Updated: March 18, 2016 02:14 IST

राज्यात २०१२मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची हेतुपुरस्सर चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : राज्यात २०१२मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची हेतुपुरस्सर चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला. विखे पाटील म्हणाले, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर १० मार्च रोजी नियम २९३ अन्वये विधानसभेत चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्यावर महसूलमंत्री खडसे यांनी १४ मार्च रोजी उत्तर देताना २०१२मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे सांगितले होते. शासकीय आकडेवारीनुसार २०१५मध्ये सर्वाधिक ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावरून २०१५मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते. असे असताना खडसे यांनी हेतुपुरस्सर सभागृहाला खोटी माहिती देऊन वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येत असून, त्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याबाबत तपासून योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)