शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी ‘पानिपत’कारांचे नाव चर्चेत

By admin | Updated: August 26, 2015 01:39 IST

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ‘बिगुल’ वाजल्यामुळे इच्छुक साहित्यिकांची मतदारांच्या भेटीगाठींसाठी लगबग

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ‘बिगुल’ वाजल्यामुळे इच्छुक साहित्यिकांची मतदारांच्या भेटीगाठींसाठी लगबग सुरू झाली आहे.संमेलनाध्यक्षपदासाठी कवी विठ्ठल वाघ, शरणकुमार लिंबाळे, डॉ. श्रीपाल सबनीस, जनार्दन वाघमारे, रवींद्र शोभणे, चंद्रकुमार नलगे यांच्यासह ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचेही नाव चर्चेमध्ये आहे. दरम्यान डॉ. सबनीस यांनी मंगळवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. तसेच विठ्ठल वाघही अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या चार वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदासाठी आपण उभे राहावे, अशी मागणी साहित्य वर्तुळामधून होत आहे. सध्या लिहिण्यात मग्न आहे, त्यामुळे अजून विचार केलेला नाही. - विश्वास पाटील,ज्येष्ठ लेखक साहित्य संमेलनाचे नक्की प्रयोजन काय आहे? त्याची गरज? हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यातच दाभोळकर, पानसरे यांचे खून झाले, विवेकवादाला मूठमाती देत धर्माचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या मुद्यांसह नवीन लेखक, कवींचे प्रश्न समजून घेण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे.- विठ्ठल वाघ, ज्येष्ठ कवी