शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुट्टया पैशांची चणचण : आडत कंपन्या बंद

By admin | Updated: November 17, 2016 20:05 IST

शासनाने गेल्या आठवडयापासुन पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्याने त्याचा परिणाम बाजारसमितीत झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे

संदीप झिरवाळ

नाशिक, दि. 17 : शासनाने गेल्या आठवडयापासुन पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्याने त्याचा परिणाम बाजारसमितीत झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. गुरूवारी बाजारसमितीत सुट्टया पैशांची चणचण निर्माण झाल्याने काही आडत कंपन्यांनी कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला.

काही दिवसांपुर्वीच बाजारसमितीतील व्यापारी व आडत्यांनी बाजारसमितीशी पत्रव्यवहार करून सलग तीन दिवस दुपारी होणारे लिलाव बंद केले होते. गुरूवारी पुन्हा बाजारसमितीत सुट्टया पैशांची चणचण निर्माण झाल्याने व त्यातच शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारसमितीतील आडत्यांकडे पैसे नसल्याने तसेच आता शेतकरी पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारत नसल्याने गुरूवारी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी केली.सुट्टया पैशामुळे अडचणशासनाने पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम बाजारसमितीत झाला आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाला कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गुरूवारी व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला. येत्या काही दिवसांत सुट्टया पैशांची चणचण दूर झाल्यास व्यवहार सुरळीत होईल. रंजन शिंदे, आडता,