शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गैरहजर विद्यार्थ्यांचा ‘आहार’ चापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 03:06 IST

शाळेत दररोज सर्वच विद्यार्थी हजर असतात असे नाही, काही विद्यार्थी गैरहजरदेखील असतात.

सुरेश लोखंडे,

ठाणे- शाळेत दररोज सर्वच विद्यार्थी हजर असतात असे नाही, काही विद्यार्थी गैरहजरदेखील असतात. त्यांचा त्या दिवसाच्या शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक असतो. या गैरहजर विद्यार्थ्यांचा महिन्याभराच्या शिल्लक राहिलेला तांदूळ विचारात घेऊन उर्वरित विद्यार्थ्यांसाठीच त्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, तसे न होता जिल्ह्यातील पाच लाख २९ हजार १८२ माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मिड डे मिलसाठी बिनबोभाट दरमहा शेकडो क्विंटल तांदळाचा पुरवठा केल्याचे भासवून त्यापोटी लागणाऱ्या रक्कमांचे अनुदान बिनदिक्कत लाटल्याची असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील दोन हजार ७४५ प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पाच लाख २९ हजार १८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते ५ वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज १०० गॅ्रम व ६ वी ते ८ वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला १५० ग्र्रॅम या प्रमाणात मिड डे मिल दिले जात असल्याचा शालेय विभागाचा दावा आहे. पण ही पटावरील विद्यार्थी संख्या आहे. त्यास अनुसरून प्रत्येक महिन्याला शेकडो क्विंटल तांदूळ पुरवठा या शाळामध्ये होतो. पण गैरहजर विद्यार्थ्यांचे शिल्लक धान्य पुरवठ्यातून कमी होणे अपेक्षित आहे. तसे होत नसून पटावरील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन साहित्याचा पुरवठा केला जातो.हजर असूनही बहुतांश विद्यार्थी आहार घेत नाहीत. तर काही मोठ्या शाळांचे विद्यार्थी आहार घेत नाहीत. तरीही त्यांच्या नावे पुरवठा झाल्याची नोंद दरमहा आढळून आलेली आहे. मात्र, यास दुजोरा न देता विद्यार्थ्यांची हजेरी आॅनलाईन घेऊन त्यानुसार अनुदान देण्यात येत असल्याचे शिक्षण खात्याचे म्हणणे आहे. >फुटकळ रकमांची तरतूदमहिन्याभरात तांदळासह कडधान्य, तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, तेल, मसाला, मीठ, हळद, जिरे इत्यादींचा पुरवठा महापालिका, नगरपालिका, ग्रामीण शाळांमध्ये केला जातो. पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी १०० गॅ्रम आहार देण्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन रूपये ८६ पैसे, तर सहावी व आठवीच्या विद्यार्थ्याला १५० ग्रॅम आहारासाठी पाच रूपये ७८ पैसे खर्च केला जातो.