शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

आपत्तीवरील खर्चाने विकास मंदावला

By admin | Updated: August 11, 2014 03:38 IST

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याने राज्याचा विकास दर मंदावला

शिर्डी : नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याने राज्याचा विकास दर मंदावला असला, तरी उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरच असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य पणन मंडळामार्फत खडकेवाके येथे उभारलेल्या राज्यातील पहिल्या फळे, भाजीपाला निर्यात सुविधा व प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले़ गेल्या तीन चार वर्षांत राज्य सरकारने आपत्ती निवारणासाठी दहा-बारा हजार कोटी रुपये खर्च केले़ गारपिटीत शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली. विशेष म्हणजे यातील ९० टक्के रक्कम महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली़़ नैसर्गिक आपत्तीत एवढ्या तातडीने देशात कोणतेही राज्य मदत करु शकलेले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उन्हाळ्यात जनावरांच्या छावण्या, पाण्याचे टँकर यावरही कोट्यवधी रुपये खर्च झाल्याने विकास योजनांना कात्री लावावी लागली. पावसाच्या अनियमिततेवर उपाययोजना म्हणून मोठ्या प्रकल्पांबरोबरच भूजल पातळी वाढण्याकरिता गावोगावी शेततळी, ओढ्यांवर साखळी बंधारे बांधावे लागतील़, असे चव्हाण म्हणाले. राज्यातील वस्त्रोद्योगात चाळीस हजार कोटींची गुंतवणूक झाली असून यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दहा लाख लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी व पणन विभाग एकत्र करण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसत आहेत. अ‍ॅग्रोपार्कच्या माध्यमातून विकासाचे नवे दालन खुले झाल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)