शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

मिठागरांच्या जमिनींचा विकास करणार

By admin | Updated: August 24, 2015 00:53 IST

बृहन्मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील मंदीचे सावट दूर करण्याकरिता आणि २०२२ पर्यंत सर्वांना घरे ही घोषणा साकारण्याकरिता मिठागरांच्या जमिनीचा विकास करण्याचे धोरण

संदीप प्रधान, मुंबईबृहन्मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील मंदीचे सावट दूर करण्याकरिता आणि २०२२ पर्यंत सर्वांना घरे ही घोषणा साकारण्याकरिता मिठागरांच्या जमिनीचा विकास करण्याचे धोरण अमलात आणण्याचे राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने निश्चित केले आहे. याबाबतचा बृहत आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तयार करणार असून त्यावर देखरेख करण्याकरिता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.मिठागरांच्या जमिनीचा विकास झाला तर पश्चिम द्रुतगती मार्गाप्रमाणेच पूर्व द्रुतगती मार्गालगत दुतर्फा बांधकामे करण्यास बिल्डरांना मुक्त वाव मिळेल. मिठागर जमिनींचे गलिच्छ वस्ती क्षेत्र, भाडेकरुंच्या ताब्यातील मिठागर क्षेत्र, भाडेपट्टा संपलेले क्षेत्र व भाडेपट्टा न संपलेले क्षेत्र अशा चार भागात वर्गीकरण करण्याचे सरकारने ठरवले आहे. नंतर एमएमआरडीएने अतिक्रमणे काढून टाकल्यावर मुंबई महापालिका आयुक्तांशी विचारविनिमय करून हा बृहत आराखडा तयार करायचा आहे. मिठागर क्षेत्रापैकी किती क्षेत्रावर विकास नियंत्रण नियमावलीनुसार व सीआरझेड नियमावलीनुसार विकास करणे शक्य आहे त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. या जमिनीवर सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याकरिता गृहनिर्माण प्रकल्प राबवणे, तेथील रहिवाशांकरिता उद्यान, क्रीडांगण इ. सुविधा निर्माण करणे याचा समावेश आराखड्यात केला जाणार आहे.