शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

‘औरंगाबादच्या नामांतराऐवजी विकास करून दाखवा’

By admin | Updated: September 1, 2015 01:24 IST

औरंगाबादचे नामांतराच्या वाादात अडकण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी आपल्या एसी रुममधून बाहेर पडून विकास करुन दाखवावा, असा टोला काँग्रेस आ. नितेश राणे यांनी हाणला

मंबई : औरंगाबादचे नामांतराच्या वाादात अडकण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी आपल्या एसी रुममधून बाहेर पडून विकास करुन दाखवावा, असा टोला काँग्रेस आ. नितेश राणे यांनी हाणला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. कोकणातील केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध हा ‘सेटलमेंट’साठी आहे. कोकणाच्या विकासासाठी विधिमंडळात चर्चेची मागणी केल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना कोकणात जाता यावे यासाठी स्वाभिमान संघटनेच्यावतीने विशेष बससेवा सुरु करण्यात येणार आहे. अवघ्या १०० रुपयात कोकणात जाता येणार असून १२, १३, १४ आणि १५ सप्टेंबरला मुंबई, वसई विरार, नालासोपारा, डोंबीवली येथून बसेस सोडण्यात येतील. यासाठी इच्छुकांनी ५ ते १० सप्टेंबरपर्यंत स्वाभिमानच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन राणे यांनी केले. आवश्यकता भासल्यास स्वाभिमानच्यावतीने परतीच्या प्रवासाची सोय करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याांनी वर्षातून एकदा कोकणात येण्याऐवजी थोड्या जास्त फे-या केल्या तर त्यांना कोकणवासियांच्या समस्या अधिक कळतील, अशी कोपरखळीही राणे यांनी लगावली.