शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

देवस्थाने चोरटय़ांचे ‘टार्गेट’

By admin | Updated: July 20, 2014 01:21 IST

गुन्हेगारीच्या बाबतीत झपाटय़ाने देशात अग्रस्थानावर येत असेल्या महाराष्ट्रात मानवाची श्रद्धास्थान असलेली मंदिरेही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जमीर काझी - मुंबई
गुन्हेगारीच्या बाबतीत झपाटय़ाने देशात अग्रस्थानावर येत असेल्या महाराष्ट्रात मानवाची श्रद्धास्थान असलेली मंदिरेही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सव्वासहा वर्षात विविध ठिकाणच्या 2 हजारांवर लहान-मोठय़ा मंदिरांमध्ये चो:या झाल्या असून, तब्बल 3 कोटींवर ऐवज लंपास केला आहे. कार्यक्षम असल्याचा टेंभा मिरविणा:या महाराष्ट्र पोलिसांना त्यापैकी जेमतेम 31 टक्के गुन्ह्यांचा शोध लावता आला आहे. चोरटय़ांकडून 45 लाखांची वसुली करता आली आहे.
मंदिरातील चोरीच्या वाढत्या घटना आणि पोलिसांच्या तपासातील मर्यादेमुळे आता भक्तांना ‘उघड दार देवा आता उघड दार देवा, या आर्जवाबरोबर स्वत:च्या संरक्षणासाठी देवालाच साकडे घालण्याची वेळ आली आहे.
 
भौतिक सुखासाठी आयुष्यभर प्रय} करणा:या मानवाचा मानसिक समाधानासाठी भक्तीमार्गाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे राज्यभरात विविध जाती, पंथांच्या मंदिरांची संख्या गेल्या काही वर्षात झपाटय़ाने वाढत आहे. श्रद्धेमुळे देवीला देणगीतून मंदिरामध्ये मोठी रक्कम जमा होत असल्याने चोरटय़ांनी मंदिरांना ‘लक्ष्य’ केले आहे.
 
सुरक्षा उपाय असूनही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सुमारे अडीच वर्षापूर्वी रायगडवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवे आगारातील सुवर्ण मूर्तीची चोरी झाल्याने पोलिसांवर चोहोबाजूनी टीका झाल्यानंतर गृह विभाग जागा झाला होता. मंदिराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमरे बसविणो, स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ‘बीट मार्शल’ला हद्दीतील मंदिराच्या ठिकाणी गस्त घालणो सक्तीचे केले आहे. तरीही मंदिरातील चोरीची संख्या वाढत राहिल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. 
 
मंदिरातील चोरी
वर्षदाखल गुन्हे उघड गुन्हे   }चोरीला गेलेला मालवसुली}
2क्क्83599225.6349,92,32512,क्3,344 24.1क्
2क्क्929क्893क्.693क्,57,2725,61,63118.37
2क्1क्3319328.1क्42,34,2784,28,1151क्.11
2क्1133911533.9259,35,3626,43,4811क्.84
2क्1227411क्4क्.9558,31,47क्5,1क्,1598.75
2क्133181क्232.क्84,1,39,क्176,57,74815.89
एप्रिल 141514529.8क्26,61,5455,57,क्572क्.93
एकूण2क्6264631.593,क्8,51,26945,61,535 15.57