शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मराठवाड्याला पडतोय व्यसनांचा विळखा

By admin | Updated: April 21, 2016 01:20 IST

दुष्काळ, शेतकरी आत्महत्या या गोष्टींमुळे ‘मराठवाड्याकडे’ एकीकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहिले जात असताना वाढती व्यसनाधीनता हादेखील आता तेथील चिंतेचा विषय बनत चालला आहे.

पुणे : दुष्काळ, शेतकरी आत्महत्या या गोष्टींमुळे ‘मराठवाड्याकडे’ एकीकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहिले जात असताना वाढती व्यसनाधीनता हादेखील आता तेथील चिंतेचा विषय बनत चालला आहे. याभागात व्यसनाधीनतेचे प्रमाण हे ८० टक्के असून, वय झालेले व्यसनाधीन शेतकरी आपण गेल्यानंतर किमान शासनाकडून कुटुंबाला पैसे तरी मिळतील? या स्वार्थी विचाराने आत्महत्येकडे वळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संत ज्ञानेश्वरीला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी साहित्य परिषदेने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांमध्ये आणि अमरावतीमधील ८ जिल्ह्यांच्या ५६ तालुक्यांमध्ये दौरे केले. मराठवाड्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजला असूनही तिथले शेतकरी शासनावर अवलंबून बसले आहेत. पाहू, करू अशा पद्धतीने वेळ काढत आहेत आणि दुष्काळाचे खापर केवळ शासनावर फोडत आहेत, अशी निरीक्षणे वारकरी संप्रदायाने नोंदविली आहेत.