शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

आघाडीने खर्च करूनही सिंचन शून्य

By admin | Updated: April 18, 2016 01:28 IST

गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस आघाडी सरकार व तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सिंचनासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये अक्षरश: उधळले. मात्र त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात शून्य टक्के वाढ झाली

जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस आघाडी सरकार व तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सिंचनासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये अक्षरश: उधळले. मात्र त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात शून्य टक्के वाढ झाली, असा पलटवार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर केला. राज्यात दीड वर्षांत एक टक्काही सिंचन झाले नसल्याची टीका पवार यांनी महाजन यांच्या उपस्थितीत शनिवारी येथील राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटन समारंभात केली होती. महाजन यांनी रविवारी जामनेरमध्ये पत्रकार परिषदेत पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच युती सरकार सिंचनासाठी कोणत्या योजना अंमलात आणत आहे, याची जंत्रीच तपशीलवारपणे मांडली.आघाडी शासनातील तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल ९० हजार कोटींचे कर्ज काढले. मात्र त्यातून त्यांनी किती व कोणते प्रकल्प पूर्ण केले व किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याचा अद्यापही ताळमेळ लागत नसल्याचे ते म्हणाले. जलसंपदा खात्याने ९७ कामांना मंजुरी देऊन त्यातील २८ प्रकल्प पूर्ण केले. गेल्या वर्षभरातच सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे, त्यामुळे पवार यांना सिंचनावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)