शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

आघाडीने खर्च करूनही सिंचन शून्य

By admin | Updated: April 18, 2016 01:28 IST

गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस आघाडी सरकार व तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सिंचनासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये अक्षरश: उधळले. मात्र त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात शून्य टक्के वाढ झाली

जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस आघाडी सरकार व तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सिंचनासाठी तब्बल सत्तर हजार कोटी रुपये अक्षरश: उधळले. मात्र त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात शून्य टक्के वाढ झाली, असा पलटवार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर केला. राज्यात दीड वर्षांत एक टक्काही सिंचन झाले नसल्याची टीका पवार यांनी महाजन यांच्या उपस्थितीत शनिवारी येथील राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटन समारंभात केली होती. महाजन यांनी रविवारी जामनेरमध्ये पत्रकार परिषदेत पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच युती सरकार सिंचनासाठी कोणत्या योजना अंमलात आणत आहे, याची जंत्रीच तपशीलवारपणे मांडली.आघाडी शासनातील तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल ९० हजार कोटींचे कर्ज काढले. मात्र त्यातून त्यांनी किती व कोणते प्रकल्प पूर्ण केले व किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याचा अद्यापही ताळमेळ लागत नसल्याचे ते म्हणाले. जलसंपदा खात्याने ९७ कामांना मंजुरी देऊन त्यातील २८ प्रकल्प पूर्ण केले. गेल्या वर्षभरातच सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे, त्यामुळे पवार यांना सिंचनावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)