शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वाळवंटीप्रश्नी वारकऱ्यांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

By admin | Updated: July 14, 2015 00:48 IST

वाळवंटी राहुट्या उभारू द्याव्या, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी सोमवारी सबुरीचे धोरण अवलंबले. येत्या बुधवारी

- बाळासाहेब बोचरे,  सासवडवाळवंटी राहुट्या उभारू द्याव्या, यासह आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी सोमवारी सबुरीचे धोरण अवलंबले. येत्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होतो, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे़ तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी जेजुरीत दाखल होणार आहे़न्यायालयाचे आदेश असल्याचे सांगत सरकार वारकऱ्यांवर अनेक निर्बंध लादत आहे. तथापि, सरकारने मनात आणले तर काहीही होऊ शकते, असे वारकऱ्यांना वाटते़ २० दिवसांची पायी वारी आनंदमयी करायची की आंदोलनाला बसायचे, अशी द्विधा स्थिती वारकऱ्यांची असून पंढरपूरला जाईपर्यंत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शुक्रवारी संगमवाडी येथे विसाव्यास थांबलेली असताना वारकऱ्यांनीठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे पालखी रथाला तेथेच थांबावेलागले. त्यावेळी दिशा ठरविण्यासाठी सासवड येथे दिंडी व बैठकनियोजित केली होती़ परंतु सबुरीने घेण्याच्या निर्णयामुळे ही बैठक रद्द करण्यात आली़ तथापि, वाल्हेकिंवा लोणंद येथे याबाबत बैठकहोऊ शकते़माऊली आज जेजुरीतसंत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मंगळवारी सकाळी ६ वाजता सासवडला निरोप देणार असून रात्री मुक्कामाला जेजुरीला जाणार आहे़ तर, बुधवारी ही पालखी वाल्हे मुक्कामी असेल.चालताना हरपते भान -भरणे हॉलंडहून भारतात येऊन प्रथमच पायीवारीत दाखल झालेले गुरुनाथ आणि सीमा भरणे हे दाम्पत्य वारीच्या अनुभवाबद्दल बोलत होते़ हे दाम्पत्य मूळचे गोव्याचे असून ६२ वर्षीय गुरुनाथ भरणे हे केमिकल इंजिनिअर आहेत. टीव्हीवर पालखी सोहळा पाहायचो; पण आपल्याला या वयात चालणे जमेल की नाही, असेच वाटायचे. पंढरपूरला प्रथमच आलो असून पुणे ते सासवड या वाटचालीत कसलाही त्रास न झाल्याने पंढरपूरपर्यंतची वारी पूर्ण होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. पायीवारी म्हणजे आनंदाचा सुख सोहळा असून चालताना हरिनामात तल्लीन झाल्याने भान हरपते अन् पायात बळ संचारते़ रात्री मुक्कामी गेल्यावरच आपण किती चाललो हे कळते़वारीत चालताना आपल्यापेक्षा वृद्ध लोक व अपंग लोकही वाटचाल करत होते़ हे पाहूनही पायात बळ संचारते, असेही ते म्हणाले.