शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

ठेवीदारांचे हित संरक्षण होणार

By admin | Updated: February 12, 2015 05:34 IST

कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करणाऱ्या आणि नंतर पद्धतशीरपणे पोबारा करणा-या चिट फंड कंपन्यांभोवती राज्य शासन फास आवळणार आहे. अशा ठेवी गोळा केल्या जात असल्याची माहिती मिळताच

मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करणाऱ्या आणि नंतर पद्धतशीरपणे पोबारा करणा-या चिट फंड कंपन्यांभोवती राज्य शासन फास आवळणार आहे. अशा ठेवी गोळा केल्या जात असल्याची माहिती मिळताच कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिट फंड कंपन्यांकडून भविष्यात कुणाची फसवणूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. अव्वाच्या सव्वा व्याज देण्याचे आमिष देऊन कोणी ठेवी गोळा करीत असल्याची माहिती मिळताच तातडीने कारवाई केली जाणार आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज पत्रकारांना सांगितले की, आर्थिक गुन्हे हाताळण्याची जबाबदारी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशिष्ट अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येईल. या गुन्'ांची सुनावणी तातडीने होऊन दोषींना शिक्षा मिळावी यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्र्तींची नेमणूक करण्याचा शासनाचा विचार आहे. सायबर गुन्हे आणि अमली पदार्थविरोधी खटल्यांची जबाबदारीही या प्राधिकाऱ्याकडे असेल. डॉ.पाटील यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (एनएसईएल) घोटाळ्याशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष प्राधिकारी नेमण्याची तसेच यासंबंधीच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालय नेमण्याची सूचना डॉ. पाटील यांनी केली. आर्थिक गुन्हे हाताळण्यासाठीची यंत्रणा अधिक मजबूत केली जाईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)