शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अन्नधान्यापासून लाभार्थी वंचित

By admin | Updated: February 9, 2017 05:14 IST

द्वारपोच अन्नधान्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याऱ्या वाहनांची देयके थकल्याने वाहनधारकांनी सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे

विवेक चांदूरकर, बुलडाणाद्वारपोच अन्नधान्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याऱ्या वाहनांची देयके थकल्याने वाहनधारकांनी सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या घरापर्यंत स्वस्त धान्य पोहोचविण्याासाठी चार महिन्यांपूर्वी शासनाने ‘द्वारपोच अन्नधान्य योजना’ सुरू केली. धान्य पोहोचविण्याकरिता जिल्हास्तरावर संस्थेला वाहनांचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटदार चार महिन्यांपासून धान्य ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवित आहे. गोदामांपासून लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचवण्यासाठी दोन टप्प्यांत वाहने लावण्यात आली आहेत.पहिल्या टप्प्यात ७०, तर दुसऱ्या टप्प्यात १५० वाहने आहेत. जिल्ह्यात शासनाची १६ गोदामे आहेत. या त्यातून १५३६ स्वस्त धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना १ लाख २६ हजार क्विंटल धान्य वाटप करण्यात येते. यामध्ये अंत्योदय योजना, शेतकरी लाभार्थी योजना, प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश आहे. मात्र चार महिन्यांपासून अन्नधान्य पोहोचविणाऱ्या वाहनांच्या भाड्याची देयके शासनाकडे प्रलंबित आहेत.