शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बकरी ईदला गोवंश हत्येवरील बंदी मागे घेण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

By admin | Updated: September 21, 2015 16:10 IST

बकरी ईददरम्यान गोवंश हत्या व गोमांस विक्रीवरील बंदी मागे घ्यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१ - बकरी ईददरम्यान गोवंश हत्या व गोमांस विक्रीवरील बंदी मागे घ्यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. या संदर्भातील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारकडेच आहे असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

बकरी ईदरम्यान तीन दिवसांसाठी गोवंश हत्या व गोमांस विक्रीवरील बंदी मागे घ्यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवर सोमवारी न्या. अभय ओक यांच्यासमोर सुनावणी झाली. बकरी ईद दरम्यान अनेकांना बकरा विकत घेणे शक्य नसते, अशा वेळी परिसरातील काही लोक एकत्र येऊन बैल विकत घेतात व त्याचा बळी दिला जातो. त्यामुळे या तीन दिवसांसाठी गोहत्या बंदी शिथील करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. सोमवारी तब्बल साडे तीन तास यावर सुनावणी झाली. मात्र एवढ्या कमी काळात निर्णय घेणे अशक्य असल्याचे सांगत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.