शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

डेंग्यूचे थैमान; प्रशासन मात्र सुस्तच

By admin | Updated: November 9, 2014 00:48 IST

शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती.

महापालिका : ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले ?नागपूर : शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती. परंतु प्रशासन अद्याप सुस्तच असल्याचे धक्कादायक चित्र आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची गर्दी वाढल्याने अनेक खासगी रुग्णालयांनी वसुलीला सुरुवात केली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेचा हा खर्च आहे. क्षमता नसतानाही जीवाला धोका नको म्हणून नाईलाजाने रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे डेग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना केल्याचा दावा मनपातील पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. शहरातील अनेक वस्त्यात अस्वच्छता आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने शहरात सर्वत्र डासांचा प्रकोप वाढला आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले, असा प्रश्न लोकांना पडला आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी अशा वस्त्यांत फेरफटका मारला तर वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास येईल. नागरिकांची अशी संतप्त प्रतिक्रिया आहे. डास नियंत्रणासाठी औषध फवारणी सुरू असल्याचा दावा केला जात आहेत. परंतु प्रत्यक्षात अनेक वस्त्यात मागील काही महिन्यात औषध फवारणी करणारे फिरकलेले नाही. डेंग्यू नियंत्रणासंदर्भात दररोज झोननिहाय माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कागदोपत्री आकडेवारी गोळा करून अहवाल तयार केला जातो. अशी धक्कादायक माहिती आहे. ज्या वस्त्यात आरोग्य विभागाचे पथक फिरकले नाही. (प्रतिनिधी)