शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डेंग्यूचे थैमान; प्रशासन मात्र सुस्तच

By admin | Updated: November 9, 2014 00:48 IST

शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती.

महापालिका : ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले ?नागपूर : शहरातील सर्व भागात डेंग्यूने थैमान घातले आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. नागरिकात निर्माण झालेली दहशत विचारात घेता महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याची गरज होती. परंतु प्रशासन अद्याप सुस्तच असल्याचे धक्कादायक चित्र आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची गर्दी वाढल्याने अनेक खासगी रुग्णालयांनी वसुलीला सुरुवात केली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेचा हा खर्च आहे. क्षमता नसतानाही जीवाला धोका नको म्हणून नाईलाजाने रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे डेग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना केल्याचा दावा मनपातील पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. शहरातील अनेक वस्त्यात अस्वच्छता आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने शहरात सर्वत्र डासांचा प्रकोप वाढला आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ कुठे गेले, असा प्रश्न लोकांना पडला आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी अशा वस्त्यांत फेरफटका मारला तर वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास येईल. नागरिकांची अशी संतप्त प्रतिक्रिया आहे. डास नियंत्रणासाठी औषध फवारणी सुरू असल्याचा दावा केला जात आहेत. परंतु प्रत्यक्षात अनेक वस्त्यात मागील काही महिन्यात औषध फवारणी करणारे फिरकलेले नाही. डेंग्यू नियंत्रणासंदर्भात दररोज झोननिहाय माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कागदोपत्री आकडेवारी गोळा करून अहवाल तयार केला जातो. अशी धक्कादायक माहिती आहे. ज्या वस्त्यात आरोग्य विभागाचे पथक फिरकले नाही. (प्रतिनिधी)