शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

जिल्ह्यात 350 रूग्णांना डेंग्यूची लागण

By admin | Updated: September 6, 2014 22:54 IST

जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरी भागासह ग्रामीण भागात गॅस्ट्रो, अतिसार, हगवण, काविळ, विषमज्वर, डेंग्यू, मलेरिया गोवर, या साथीच्या आजारांनी रूग्ण त्रस्त झाले आहेत.

सुरेश लोखंडे -  ठाणो 
जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरी भागासह ग्रामीण भागात गॅस्ट्रो, अतिसार, हगवण, काविळ, विषमज्वर, डेंग्यू, मलेरिया  गोवर, या साथीच्या आजारांनी रूग्ण  त्रस्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1246 रूग्ण आतार्पयत मलेरियाने त्रस्त असून 35क् रूग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. गणोशोत्सवाच्या काळात  या रूग्ण संख्येत मोठय़ाप्रमाणात 
वाढ होण्याची शक्यता वर्तविली 
जात आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  
गणोशोत्सवानंतर सुमारे 15 दिवसांनी नवरात्रोत्सव येऊ घातला आहे. याकाळात बाजारपेठा, दुकाने आदी ठिकाणी ग्राहक, बस स्थानक, रेल्वे स्टेशन  परिसरात प्रवासी आणि गणोश मंडळ 
परिसरात भाविकाची ये-जा मोठय़ाप्रमाणात सुरू आहे. यातून या साथीच्या आजाराची लागण वाढण्याची शक्यता अधिक आहे. यास अनुसरून लोकमतने जिल्ह्यातील साथ रोगाचा आढावा घेतला असता मलेरियांचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून जीव घेण्या डेंग्यूची रूग्ण संख्येतही वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, ठाणो व नवी मुंबइ आदी महानगरपालिकांसह, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात रूग्ण  मलेरियाने  त्रस्त आहेत. एकाच घरात सुमारे तीन  - तीन रूग्ण  आढळून येत आहे. पावसाळ्यात औषध फवारणी करून साथीचे आजार वेळीच रोखण्याची गरज  आहे. 
मात्र पावसाळा संपत आलेला असतानाही औषध फवारणी 
कोठेही झालेली नसल्याचे 
निदर्शनात आले आहे. एकटय़ा ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 119 डेंग्यूचे रूग्ण आढळले आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. 
 
मलेरियासह डेंग्यूच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे काही ठिकाणी मृत्यू देखील झाले आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात आलबेल असल्याचे सांगून दुर्लक्षित व निष्काळजीपणावर पांघरूण घालत आहेत. या आधी देखील जिल्ह्यातील रूग्ण संख्येची  जाणीव करून देण्यात आली होती़ 
 
त्याकडे देखील दुर्लक्ष केल्याचे उघड झाल आहे. यामध्ये  शहापूर तालुक्यात आवरे गावात डेंग्यूचे संशयीत 79 रूग्ण आढळले असतानाच सहा जणांना लागण झाल्याचे उघड झाले आहे. तर भिवंडीच्या न्यू आझाद नगरमध्ये 16, मुरबाडमधील सायले येथे 27 तर ठाणो महापालिका क्षेत्रतील उथळसर, राबोडी परिसरात 59 संशयीत रूग्णासह  वाडयाच्या आंबीटघरमध्ये 25 रूग्ण, मीरा-भाईंदर परिसरात 67 अािण वसई शहरालगतच्या निळेगांव भागात सहा संशयीत रूग्ण आढळले आहेत़ मात्र आरोग्य यंत्रणोचे त्याकडे दुर्लक्षच आहे.
 
4साध्या तापासह हिवतापाने जिल्ह्यात केवळ 381 रूग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. याशिवाय पालघरच्या सातपाटी भागात अद्यापही 295 हिवतापाचे, साध्या तापाचे 216 रूग्ण,  तर मुरबाड, वाडय़ात 18क्असे सुमारे 878 रूग्ण जुलै अखेर असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आढळली  आहे. 
4तर ऑगस्टच्या रूग्ण संख्येचा अहवाल या महिन्यात 15 सप्टेंबरनंतर प्राप्त होणार असल्याचे उत्तर आरोग्य विभाग देत आहे. 
 
4परंतु, सध्या जिल्ह्यात कोठेही साथीचा उद्रेक झालेला  नाही. याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी रूग्ण संख्या देखील कमी आहे. पण या सणासुदीच्या कालावधीत स्थानिक आरोग्य यंत्रणा वेळीच सतर्क करण्याचे आश्वासन आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी लोकमतला दिल़े