शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय सुरक्षा दल पाठवण्याची मागणी, राज्यपालांचे केंद्रीय गृह सचिवांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 17:16 IST

राज्यात गेल्या दोन दिवसांत आमदारांची कार्यालये, घरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. विशिष्ट राजकीय पक्षांचे काही नेते धमकावत आहेत.

मुंबई : राज्यातील सध्याची कायदा व सुव्यवस्था स्थिती पाहता राज्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या काही तुकड्या पाठवाव्यात, असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृह सचिवांना पाठविले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यात गेल्या दोन दिवसांत आमदारांची कार्यालये, घरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. विशिष्ट राजकीय पक्षांचे काही नेते धमकावत आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या काही तुकड्या राज्यात पाठविणे आवश्यक वाटते, असे राज्यपालांनी या पत्रात म्हटले असल्याचे समजते. राज्यात गेल्या दोन दिवसांत ज्या घटना घडल्या आहेत त्यापैकी काही घटनांमध्ये राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले पोलीस मूक साक्षीदार बनल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवरही केंद्रीय राखीव पोलीस दलाची गरज असल्याचे मत राज्यपालांनी या पत्रात व्यक्त केले असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीCentral Governmentकेंद्र सरकार