शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मोहन भागवतांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी

By admin | Updated: August 19, 2014 01:04 IST

भारतामध्ये लोकशाही व्यवस्था असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी म्हटल्याप्रमाणो कोणताही धर्म संपविणो कोणालाही शक्य नाही.

 मुंबई : भारतामध्ये लोकशाही व्यवस्था असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी म्हटल्याप्रमाणो कोणताही धर्म संपविणो कोणालाही शक्य नाही. मात्र त्यांचे विधान हे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे आहे. त्यामुळे त्याबाबत सरकारने चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थेचे राज्य अध्यक्ष तौफिक अस्लम शेख यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या संस्थेने राज्यभर 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान जनजागृत कार्यक्रम करून धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या ध्येयधोरणाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तौफीक शेख म्हणाले, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील महत्तवाचे प्रश्न, समस्या आहेत याबाबत सव्रेक्षण केले असून त्याबाबत जागरुकता आणण्यासाठी राज्यभरात दौरा काढून माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)