शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

मोहन भागवतांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी

By admin | Updated: August 19, 2014 01:04 IST

भारतामध्ये लोकशाही व्यवस्था असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी म्हटल्याप्रमाणो कोणताही धर्म संपविणो कोणालाही शक्य नाही.

 मुंबई : भारतामध्ये लोकशाही व्यवस्था असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी म्हटल्याप्रमाणो कोणताही धर्म संपविणो कोणालाही शक्य नाही. मात्र त्यांचे विधान हे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे आहे. त्यामुळे त्याबाबत सरकारने चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थेचे राज्य अध्यक्ष तौफिक अस्लम शेख यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या संस्थेने राज्यभर 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान जनजागृत कार्यक्रम करून धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या ध्येयधोरणाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तौफीक शेख म्हणाले, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील महत्तवाचे प्रश्न, समस्या आहेत याबाबत सव्रेक्षण केले असून त्याबाबत जागरुकता आणण्यासाठी राज्यभरात दौरा काढून माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)