शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

पुण्यासाठी लवासाचे पाणी घेण्याची मागणी

By admin | Updated: January 14, 2016 02:17 IST

पुणेकरांची पाणीकपात न वाढविता लवासाशी झालेल्या करारानुसार, त्यांच्या धरणांमधील पाणी वरसगाव धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी सजग नागरिक मंचने जिल्हाधिकारी

पुणे : पुणेकरांची पाणीकपात न वाढविता लवासाशी झालेल्या करारानुसार, त्यांच्या धरणांमधील पाणी वरसगाव धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी सजग नागरिक मंचने जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे.लवासा कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळात झालेल्या करारानुसार, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लवासाने बांधलेल्या गडले आणि दासवे धरणांतील पाणी आवश्यकता असेल तेव्हा कोणत्याही अटींशिवाय वरसगाव धरणात सोडणे बंधनकारक आहे. या करारानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड तसेच बारामती तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी खडकवासला धरण साखळीतून एक टीएमसी तसेच मुळशी धरणातून एक टीएमसी पाणी मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे शहरातील पाणी कपात वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर लवासाचे पाणी घ्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.