शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

केबल भूमिगत करण्याची मागणी

By admin | Updated: April 29, 2016 02:08 IST

रुपीनगर येथील मुख्य रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत वाहिन्यांच्या खांबांना ओढे तुटून गेल्याने आधार राहिला नसल्यामुळे ते सैल झाले आहेत.

तळवडे : रुपीनगर येथील मुख्य रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत वाहिन्यांच्या खांबांना ओढे तुटून गेल्याने आधार राहिला नसल्यामुळे ते सैल झाले आहेत. काही इमारतींच्या अगदी जवळून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी येथे केबल भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.रुपीनगर येथील काही भागात विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या आहेत. काही भागांत अद्यापही या तारा खांबांवरून गेलेल्या आहेत. एकेका खांबावर पंचवीसपेक्षा जास्त वीजजोड दिलेले असल्याने तारांचे जाळे निर्माण झाले आहे. काही भागांत या विद्युत वाहिन्या नागरिकांनी बांधलेल्या एक ते दोन मजली इमारतींच्या अगदी जवळून गेल्या आहेत. बऱ्याचदा तेथे लहान मुले खेळत असतात. खांबाचे ओढे तुटून गेले असल्याने खांब हलत असून, तारांनाही झोळ पडले आहेत. सैल झालेल्या तारा एकमेकांना घासून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सैल झालेल्या तारांमुळे होणारे शॉर्टसर्किट टाळण्यासाठी काही भागातील तारांना लाकडी काठ्या बांधल्या आहेत. या समस्येतून कायमची सुटका करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत. (वार्ताहर)