शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

केबल भूमिगत करण्याची मागणी

By admin | Updated: April 29, 2016 02:08 IST

रुपीनगर येथील मुख्य रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत वाहिन्यांच्या खांबांना ओढे तुटून गेल्याने आधार राहिला नसल्यामुळे ते सैल झाले आहेत.

तळवडे : रुपीनगर येथील मुख्य रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत वाहिन्यांच्या खांबांना ओढे तुटून गेल्याने आधार राहिला नसल्यामुळे ते सैल झाले आहेत. काही इमारतींच्या अगदी जवळून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी येथे केबल भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.रुपीनगर येथील काही भागात विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या आहेत. काही भागांत अद्यापही या तारा खांबांवरून गेलेल्या आहेत. एकेका खांबावर पंचवीसपेक्षा जास्त वीजजोड दिलेले असल्याने तारांचे जाळे निर्माण झाले आहे. काही भागांत या विद्युत वाहिन्या नागरिकांनी बांधलेल्या एक ते दोन मजली इमारतींच्या अगदी जवळून गेल्या आहेत. बऱ्याचदा तेथे लहान मुले खेळत असतात. खांबाचे ओढे तुटून गेले असल्याने खांब हलत असून, तारांनाही झोळ पडले आहेत. सैल झालेल्या तारा एकमेकांना घासून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सैल झालेल्या तारांमुळे होणारे शॉर्टसर्किट टाळण्यासाठी काही भागातील तारांना लाकडी काठ्या बांधल्या आहेत. या समस्येतून कायमची सुटका करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत. (वार्ताहर)