शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दिलासादायक अर्थसंकल्प

By admin | Updated: March 19, 2015 00:54 IST

अतिशय बिकट अवस्थेतील अर्थव्यवस्था हाती असताना शेतकरी, ग्रामीण जनता, महिला यांच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प मांडला आहे.

अतिशय बिकट अवस्थेतील अर्थव्यवस्था हाती असताना शेतकरी, ग्रामीण जनता, महिला यांच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प मांडला आहे. ग्रामीण भागाच्या विकासाकडे विशेष लक्ष देणारा हा अथर्संकल्प असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेषत: ग्रामीण रस्त्यांसाठी तीन हजार कोटी रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मागील सात वर्षांच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च १८ हजार कोेटी रुपयांपासून २२ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला. हा अथर्संकल्प थेट २८ कोटी रुपयांत गेला आहे. हा खर्च ४० हजार कोटी रुपयांपर्यंंत जाण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यावेळी राज्यात खूप मोठया पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होईल. कृषी, पायाभूत सुविधांसह विशेष कौशल्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. त्यामाध्यमातून बेरोजगारांना दिलासा मिळणार आहे.