शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामे हटवा

By admin | Updated: March 16, 2017 00:17 IST

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अर्थात मोकळ्या जागांवर मोठ्या अतिक्रमणे झाल्याची कबुली देतानाच तीन महिन्यात ही अतिक्रमणे हटविण्याची सूचना आयुक्तांना देण्यात

मुंबई : मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अर्थात मोकळ्या जागांवर मोठ्या अतिक्रमणे झाल्याची कबुली देतानाच तीन महिन्यात ही अतिक्रमणे हटविण्याची सूचना आयुक्तांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मीरा भाईंदरमध्ये खुल्या क्षेत्रावर, मनोरंजनासाठी आरक्षित मैदानांवर अतिक्रमणे वाढल्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद ठाकूर यांनी विचारला होता. या प्रकरणी मीरा भार्इंदर महापालिका प्रशासन आणि स्थानिक नेते जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केला. भाईंदर व पेणकरपाडा येथील शांती नगर संकुलाच्या ११ सेक्टर पैकी १,२,३,४,५,७,९ व ११ येथे अतिक्रमणे झाली आहेत. या ठिकाणचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात येत आहे. येथील अतिक्रमणे पाडण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही बांधकामाबाबत न्यायालयात दावे प्रलंबित असून न्यायालयाच्या आदेशानंतर पाडकाम मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, मात्र तोपर्यंत संबंधिताच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली. (प्रतिनिधी)