शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

एलएलबी प्रवेशासाठी मुदतवाढ विद्यार्थ्यांना दिलासा

By admin | Updated: July 6, 2017 04:53 IST

एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. कारण एलएलबीचे अर्ज

 लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. कारण एलएलबीचे अर्ज भरण्याची मुदत आता १५ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती सीईटी सेल आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी दिली.जून महिना संपून जुलै महिना उजाडला, तरीही मुंबई विद्यापीठाचा एकही निकाल जाहीर झालेला नाही. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी येत असलेल्या तांत्रिक अडथळ््यांमुळे निकाल उशिरा लागत आहे, पण निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना एलएलबीचे अर्ज भरता येत नव्हते. एलएलबी अभ्यासक्रमांसाठी सीईटी  उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली.  अर्ज भरण्याची मुदत ५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती, पण  अनेक विद्यार्थ्यांनी एलएलबीचे  अर्ज भरण्याचे प्रयत्न करत होते,  पण टीवायचे निकाल जाहीर  झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जात गुण भरता येत नाहीत. त्यामुळे आॅनलाइन अर्ज भरता येत नसल्याने अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.