शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘अकस्मात तुटलेल्या पुलापासून संरक्षण’

By admin | Updated: February 28, 2017 01:48 IST

आकस्मिक स्वरूपात घडून आलेली घटना म्हणजे आपत्ती आणि पावसाचे जास्त प्रमाण

पाटेठाण : आकस्मिक स्वरूपात घडून आलेली घटना म्हणजे आपत्ती आणि पावसाचे जास्त प्रमाण, नद्यांच्या पाणीपातळीत झालेली अचानकपणे वाढ म्हणजे पूर होय. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीला महाकाय पुरामध्ये ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने फार मोठी जीवितहानी झाली होती. म्हणूनच अशा अकस्मात घडून येत असलेल्या घटनांपासून संरक्षण करण्यासाठी वाळकी (ता. दौंड) येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचलित नवभारत विद्यालयातील नववीच्या वर्गातील विद्यार्थी बालवैज्ञानिक आदित्य विमलकांत भालेराव याने ‘अकस्मात तुटलेल्या पुलापासून संरक्षण’ यासाठी वैज्ञानिक प्रकल्प उपकरण तयार करून संशोधक वृत्ती जोपासली. आदिनाथने वाया गेलेल्या फर्निचरचे तुकडे, खिळे, पट्ट्या, दोरा, फेविकॉल वापरून हे उपकरण तयार केले. मागील वर्षी पावसाळ्यात महाड येथील पूल पुराच्या पाण्यात तुटल्याने झालेली दुर्घटना, मनुष्यहानी यावर भविष्यात अशी घटना घडली तर उपाययोजना म्हणून या प्रकल्पामध्ये प्रतिबंधात्मक उपाय सुचवलेले आहे. या यंत्राचा वापर करून जीर्ण व कमकुवत झालेल्या पुलांपासून मनुष्यहानी टाळता येऊ शकते, हे उपकरण यंत्राच्या साहाय्याने दाखवले असल्याचे त्याने सांगितले. कुरकुंभ येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात हा प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यासाठी मुख्याध्यापक एस. एस. टुले, डी. एस. भामरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. >एखाद्या पुलाचा काही भाग ढासळल्यास पुलाच्या दोन्ही बाजूंचे प्रवेश काही काळापुरते तात्पुरते बंद करता येऊ शकतात. अशा पद्धतीने हा प्रकल्प बनवताना विजार केली आहे. त्यामुळे ही व्यवस्था प्रकल्पात केली आहे.