शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

राज्यातील वनक्षेत्रत झाली घट

By admin | Updated: July 23, 2014 02:22 IST

ग्लोबल वॉर्मिगसह वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि अतिक्रमणांमुळे राज्यातील वनांच्या अस्तिवाच्या प्रश्न ऐरणीवर आला आह़े

नारायण जाधव - ठाणो
ग्लोबल वॉर्मिगसह वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि अतिक्रमणांमुळे राज्यातील वनांच्या अस्तिवाच्या प्रश्न ऐरणीवर आला आह़े यावर मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने शतकोट वृक्ष लागवडीसह गेल्या वर्षापासून  ‘पर्यावरणपूरक विकास़़़ सर्वसमावेशक स्थायी विकास’ हे घोषवाक्य घेऊन 2क् सूत्री व्हिजन जाहीर करूनहीदेशातील इतर राज्यांच्या तुलनेत राज्याचे वनक्षेत्र घटत चालले आह़े 
राज्याच्या एकूण तीन लाख सात हजार 713 चौरस किमी क्षेत्रपैकी 61,939 चौरस किमी इतके वनक्षेत्र दाखवले आले आह़े यापैकी ठाणो जिल्ह्यात तीन लाख 3क् हजार 3क्क् हेक्टर क्षेत्र वनांनी व्यापले आह़े देशाच्या वनसंपत्तीत राज्याचा वाटा सुमारे 9़36 टक्के आह़े राज्यात पश्चिम घाटातील 12़2क् क्षेत्र वनांनी नटले आह़े या वनांमध्ये सहा राष्ट्रीय उद्याने, 36 अभयारण्ये असून त्यांचे क्षेत्र 15 हजार 732 चौरस किमी आह़े या वनांमध्ये गेल्या वर्षार्पयत सुमारे 72 हजार 463 हेक्टर क्षेत्रत अतिक्रमणो झालेली आहेत़ राज्याच्या संकेतस्थळावर 61,939 चौरस किमी इतके वनक्षेत्र दाखवले तरी केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाच्या नव्या अहवालानुसार राज्याचे क्षेत्र 5क् हजार 632 चौरस किमीवर आले आह़े म्हणजे 11 हजार 3क्7 चौरस किमी क्षेत्रची घट झाल्याचे दिसते. राष्ट्रीय वनक्षेत्न नियमावली 1988 नुसार प्रत्येक राज्यात 33 टक्के वनक्षेत्न बंधनकारक असताना महाराष्ट्रात 19़43 टक्के वनक्षेत्न अस्तित्वात आहे.
 
च्सुमारे 12 जिल्ह्यांतील दोन हजारहून गावांत पश्चिम घाट संवर्धन समितीने काही बंधने घातली,मात्र स्वार्थासाठी काही उद्योगी पुढा:यांनी पश्चिम घाट संवर्धनासाठी डॉ़ कस्तुरंगन समितीने सुचवलेल्या शिफारशींना विरोध दर्शवला आह़े या विरोधास बळी पडून राज्य किंवा केंद्राने या शिफारसी शिथिल केल्या.
 
च्पश्चिम घाट क्षेत्रतील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, कर्नाटक या राज्यांतील 6क् चौरस किमी क्षेत्रत बंधने लादण्यात आली आहेत़ त्यामुळे महाराष्ट्रातील पुढा:यांनी या समितीच्या शिफारशींना विरोध केला आह़े या क्षेत्रतील राज्यातील पुढील जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आह़े 
 
च्ठाणो 197 गावे, नाशिक 155 गावे, धुळे 5 गावे, कोल्हापूर 182 गावे, पुणो 237 गावे, रायगड 256 गावे, सांगली 12 गावे, सातारा 292 गावे, नंदुरबार 2 गावे, रत्नागिरी 292 गावे, सिंधुदुर्ग 192 गावे, अहमदनगर 4क् गावे.
 
च्मुंबई, ठाणो, नवी मुंबई, रायगडसह विदर्भातील जिल्ह्यात वाढत्या नागरीकरणामुळे अतिक्रमणो होत आहेत़ विमानतळ, सेझसह रस्ते, वीजवाहिन्या, रेल्वे मार्ग, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वनजमिनीचा वापर करण्यास मुभा आहे.
 
च्केंद्रीय पर्यावरण मंत्नालय सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक (77 हजार 522 चौ़ कि.मी) वनक्षेत्न आहे. दुस:या क्र मांकावर अरु णाचल प्रदेश, तिस:या क्र मांकावर छत्तीसगड, तर यादीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.