शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

फैसला नेते नव्हे, जनता करेल!

By admin | Updated: July 12, 2014 02:11 IST

‘माङया स्वच्छ प्रतिमेची कोणाला अडचण होत असली, तरी त्याबाबत फैसला करणारे नेते कोण? आता जनताच फैसला करेल,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

मुंबई : पक्षश्रेष्ठींनी अभय दिल्यामुळे निर्धास्त झालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून, ‘माङया स्वच्छ प्रतिमेची कोणाला अडचण होत असली, तरी त्याबाबत फैसला करणारे नेते कोण? आता जनताच फैसला करेल,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
   दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळवून शुक्रवारी मुंबईत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी पहिल्यांदाच मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या चेह:यावर प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत ‘दिल्ली’ जिंकल्यामुळे ते जोमाने विधानसभेच्या तयारीला लागल्याचे दिसून आले. आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे अनेक जण त्रस्त आहेत. या प्रतिमेपायीच निर्णय होत नाहीत असे म्हटले जाते. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, माझी प्रतिमा लोकांसमोर आहे. निवडणुकीत जनता मतदान करत असते, नेते नव्हे. त्यामुळे माङया पारदर्शक कारभाराला जनतेची पसंती मिळेल असा मला विश्वास आहे. 
   आपला कारभार गतिमान नाही, अशा विरोधकांच्या आरोपाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, आरटीआय कायद्यामुळे अनेक प्रकरणो बाहेर आली. त्यामुळे अधिकारी सावधगिरीने निर्णय घेतात. त्याचा परिणाम निर्णय प्रक्रियेवर होतो, अशी कारणमीमांसाही त्यांनी केली.
अमित शाह भाजपाचे अध्यक्ष झाल्याचा फायदा भाजपाला राज्यात होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीला 144 जागांची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, असे विषय पत्र परिषदेत बोलण्याचे नसतात. समन्वय समितीच्या बैठकीत आम्ही चर्चा करू. आघाडीत कोण किती जागा लढेल ते ठरविले जाईल.
 
च्आपण विधानसभेची निवडणूक लढणार का, यावर मुख्यमंत्री म्हणाले, वेळ येईल तेव्हा मी याबाबत सांगेन. वेळ केव्हा येईल या पत्रकारांच्या चिमटय़ाला मुख्यमंत्र्यांनी, ‘मी सांगेन तेव्हा वेळ येईल,’ असे उत्तर देताच हशा पिकला.