शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

फैसला नेते नव्हे, जनता करेल!

By admin | Updated: July 12, 2014 02:11 IST

‘माङया स्वच्छ प्रतिमेची कोणाला अडचण होत असली, तरी त्याबाबत फैसला करणारे नेते कोण? आता जनताच फैसला करेल,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

मुंबई : पक्षश्रेष्ठींनी अभय दिल्यामुळे निर्धास्त झालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून, ‘माङया स्वच्छ प्रतिमेची कोणाला अडचण होत असली, तरी त्याबाबत फैसला करणारे नेते कोण? आता जनताच फैसला करेल,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
   दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळवून शुक्रवारी मुंबईत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी पहिल्यांदाच मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या चेह:यावर प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत ‘दिल्ली’ जिंकल्यामुळे ते जोमाने विधानसभेच्या तयारीला लागल्याचे दिसून आले. आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे अनेक जण त्रस्त आहेत. या प्रतिमेपायीच निर्णय होत नाहीत असे म्हटले जाते. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, माझी प्रतिमा लोकांसमोर आहे. निवडणुकीत जनता मतदान करत असते, नेते नव्हे. त्यामुळे माङया पारदर्शक कारभाराला जनतेची पसंती मिळेल असा मला विश्वास आहे. 
   आपला कारभार गतिमान नाही, अशा विरोधकांच्या आरोपाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, आरटीआय कायद्यामुळे अनेक प्रकरणो बाहेर आली. त्यामुळे अधिकारी सावधगिरीने निर्णय घेतात. त्याचा परिणाम निर्णय प्रक्रियेवर होतो, अशी कारणमीमांसाही त्यांनी केली.
अमित शाह भाजपाचे अध्यक्ष झाल्याचा फायदा भाजपाला राज्यात होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीला 144 जागांची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, असे विषय पत्र परिषदेत बोलण्याचे नसतात. समन्वय समितीच्या बैठकीत आम्ही चर्चा करू. आघाडीत कोण किती जागा लढेल ते ठरविले जाईल.
 
च्आपण विधानसभेची निवडणूक लढणार का, यावर मुख्यमंत्री म्हणाले, वेळ येईल तेव्हा मी याबाबत सांगेन. वेळ केव्हा येईल या पत्रकारांच्या चिमटय़ाला मुख्यमंत्र्यांनी, ‘मी सांगेन तेव्हा वेळ येईल,’ असे उत्तर देताच हशा पिकला.