शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

फैसला नेते नव्हे, जनता करेल!

By admin | Updated: July 12, 2014 02:11 IST

‘माङया स्वच्छ प्रतिमेची कोणाला अडचण होत असली, तरी त्याबाबत फैसला करणारे नेते कोण? आता जनताच फैसला करेल,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

मुंबई : पक्षश्रेष्ठींनी अभय दिल्यामुळे निर्धास्त झालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून, ‘माङया स्वच्छ प्रतिमेची कोणाला अडचण होत असली, तरी त्याबाबत फैसला करणारे नेते कोण? आता जनताच फैसला करेल,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
   दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळवून शुक्रवारी मुंबईत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी पहिल्यांदाच मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या चेह:यावर प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत ‘दिल्ली’ जिंकल्यामुळे ते जोमाने विधानसभेच्या तयारीला लागल्याचे दिसून आले. आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे अनेक जण त्रस्त आहेत. या प्रतिमेपायीच निर्णय होत नाहीत असे म्हटले जाते. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, माझी प्रतिमा लोकांसमोर आहे. निवडणुकीत जनता मतदान करत असते, नेते नव्हे. त्यामुळे माङया पारदर्शक कारभाराला जनतेची पसंती मिळेल असा मला विश्वास आहे. 
   आपला कारभार गतिमान नाही, अशा विरोधकांच्या आरोपाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, आरटीआय कायद्यामुळे अनेक प्रकरणो बाहेर आली. त्यामुळे अधिकारी सावधगिरीने निर्णय घेतात. त्याचा परिणाम निर्णय प्रक्रियेवर होतो, अशी कारणमीमांसाही त्यांनी केली.
अमित शाह भाजपाचे अध्यक्ष झाल्याचा फायदा भाजपाला राज्यात होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीला 144 जागांची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, असे विषय पत्र परिषदेत बोलण्याचे नसतात. समन्वय समितीच्या बैठकीत आम्ही चर्चा करू. आघाडीत कोण किती जागा लढेल ते ठरविले जाईल.
 
च्आपण विधानसभेची निवडणूक लढणार का, यावर मुख्यमंत्री म्हणाले, वेळ येईल तेव्हा मी याबाबत सांगेन. वेळ केव्हा येईल या पत्रकारांच्या चिमटय़ाला मुख्यमंत्र्यांनी, ‘मी सांगेन तेव्हा वेळ येईल,’ असे उत्तर देताच हशा पिकला.