शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेवर आज होणार निर्णय

By admin | Updated: July 15, 2017 05:49 IST

मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील दिरंगाईचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील दिरंगाईचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहेत. शनिवार, १५ जुलै रोजी एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जाचा शेवटचा दिवस आहे. १० दिवस मुदतवाढ देऊनही निकाल जाहीर न झाल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शनिवारी प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक चंद्रशेखर ओक यांनी सांगितले. यंदापासून मुंबई विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचे आदेश कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिले. त्यानुसार, मुंबई विद्यापीठात कामकाज सुरू झाले. या वेळी कुलगुरूंनी निकाल लवकर लागतील, असे आश्वासन दिले होते. आता हे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येत आहे. कारण आत्तापर्यंत निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. एलएलबीच्या प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ जुलै होती, परंतु ही मुदत १० दिवसांनी वाढविली. तसेच निकाल जाहीर झालेले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे सीईटीचे गुण ग्राह्य धरावेत आणि विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली होती.