शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

‘कर्जमाफी निव्वळ आकड्यांचा खेळ’

By admin | Updated: June 28, 2017 02:23 IST

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकार निव्वळ आकड्यांचा खेळ करत आहे. जाचक अटी आणि शर्तींमुळे सरकारची कर्जमाफीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकार निव्वळ आकड्यांचा खेळ करत आहे. जाचक अटी आणि शर्तींमुळे सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली. पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, कर्जमाफीची घोषणा करताना दीड लाखापर्यंतचे कर्ज असणाऱ्या ८९ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० लाख शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार असल्याचे वक्तव्य केले. आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ३६ लाखांचा आकडा दिला आहे. राज्य सरकारकडून येणाऱ्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे भाजपाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मध्यावधीसाठी निर्णय -भाजपाच्या गोटातून मध्यावधीची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याची शंका आहे. मध्यावधीची घोषणा झाली तर काँग्रेस त्यासाठी तयार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.संघाची भूमिका शेतकरीविरोधीच -संघ आणि भाजपाची भूमिका कायमच शेतकरीविरोधी राहिली आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नसला तरी तातडीचा उपाय आहे. चार वर्षांची कर्जमाफी घोषितकरून सरकारने दीर्घकालीन उपाय योजावेत, असे चव्हाण यांनी सरसंघचालकांच्या वक्तव्यासंदर्भात सांगितले.