शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

‘बुडणाऱ्या बँकांसाठीच कर्जमाफी हवीय’

By admin | Updated: July 15, 2015 00:21 IST

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गलथान कारभारामुळे सहकारी बँका आणि सूतगिरण्या बुडवल्या आहेत. त्यासाठीच त्यांना कर्जमाफी हवी आहे, असा आरोप

मुंबई : काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गलथान कारभारामुळे सहकारी बँका आणि सूतगिरण्या बुडवल्या आहेत. त्यासाठीच त्यांना कर्जमाफी हवी आहे, असा आरोप महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांच्या गदारोळावर खडसे यांनी आक्षेप घेतला. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी करावयाच्या उपाययोजनांची चर्चेची मागणी केली आहे. सरकार चर्चेला तयार आहे. मात्र, विरोधकांनी चर्चाच करायची नाही. गदारोळ करण्याचे ठरवूनच ते सभागृहात आल्याचा आरोप खडसे यांनी केला. मागील कर्जमाफीचा फायदा केवळ पश्चिम महाराष्ट्राला झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यापर्यंत ही कर्जमाफी पोहोचलीच नाही. आघाडीच्या कारभारामुळे राज्यावर २ लाख ८५ हजार कोटींचे कर्ज असून, केवळ व्याजापोटी २४ हजार कोटी खर्चायची वेळ राज्यावर आली आहे. (प्रतिनिधी)