शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘बुडणाऱ्या बँकांसाठीच कर्जमाफी हवीय’

By admin | Updated: July 15, 2015 00:21 IST

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गलथान कारभारामुळे सहकारी बँका आणि सूतगिरण्या बुडवल्या आहेत. त्यासाठीच त्यांना कर्जमाफी हवी आहे, असा आरोप

मुंबई : काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गलथान कारभारामुळे सहकारी बँका आणि सूतगिरण्या बुडवल्या आहेत. त्यासाठीच त्यांना कर्जमाफी हवी आहे, असा आरोप महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांच्या गदारोळावर खडसे यांनी आक्षेप घेतला. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी करावयाच्या उपाययोजनांची चर्चेची मागणी केली आहे. सरकार चर्चेला तयार आहे. मात्र, विरोधकांनी चर्चाच करायची नाही. गदारोळ करण्याचे ठरवूनच ते सभागृहात आल्याचा आरोप खडसे यांनी केला. मागील कर्जमाफीचा फायदा केवळ पश्चिम महाराष्ट्राला झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यापर्यंत ही कर्जमाफी पोहोचलीच नाही. आघाडीच्या कारभारामुळे राज्यावर २ लाख ८५ हजार कोटींचे कर्ज असून, केवळ व्याजापोटी २४ हजार कोटी खर्चायची वेळ राज्यावर आली आहे. (प्रतिनिधी)