शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

‘बुडणाऱ्या बँकांसाठीच कर्जमाफी हवीय’

By admin | Updated: July 15, 2015 00:21 IST

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गलथान कारभारामुळे सहकारी बँका आणि सूतगिरण्या बुडवल्या आहेत. त्यासाठीच त्यांना कर्जमाफी हवी आहे, असा आरोप

मुंबई : काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गलथान कारभारामुळे सहकारी बँका आणि सूतगिरण्या बुडवल्या आहेत. त्यासाठीच त्यांना कर्जमाफी हवी आहे, असा आरोप महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांच्या गदारोळावर खडसे यांनी आक्षेप घेतला. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी करावयाच्या उपाययोजनांची चर्चेची मागणी केली आहे. सरकार चर्चेला तयार आहे. मात्र, विरोधकांनी चर्चाच करायची नाही. गदारोळ करण्याचे ठरवूनच ते सभागृहात आल्याचा आरोप खडसे यांनी केला. मागील कर्जमाफीचा फायदा केवळ पश्चिम महाराष्ट्राला झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यापर्यंत ही कर्जमाफी पोहोचलीच नाही. आघाडीच्या कारभारामुळे राज्यावर २ लाख ८५ हजार कोटींचे कर्ज असून, केवळ व्याजापोटी २४ हजार कोटी खर्चायची वेळ राज्यावर आली आहे. (प्रतिनिधी)