शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू- फडणवीस

By admin | Updated: June 25, 2017 12:38 IST

राज्य सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. शतकऱ्यांना पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्जमाफ करण्यात आले आहे

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - राज्य सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. शतकऱ्यांना पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्जमाफ करण्यात आले आहे. 40 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. नियमित कर्ज भरणार्यांना 25 हजार रु. अनुदान मिळेल. 89 हजार हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यूपीए च्या काळात देशात 52 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यातील 7 हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. मागच्या कर्जमाफीवेळी घोटाळे झाले होते, ते होऊ नये याकडे लक्ष द्यावे लागेल. कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण येईल, यातून मार्ग काढू. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली आहे, बँकांशी प्राथमिक चर्चा झाली आहे.दरम्यान, शेतकऱ्यांना 10 हजार पर्यंत तात्काळ कर्ज उपलब्ध केले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. कर्जमाफीनंतर नागपुरात अगमनस्थ झालेल्या मुख्यमंत्रीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी निर्णयाचे स्वागत करून हा निर्णय ऐतिहासिक सोबत संवेदनशील असल्याचे सांगितले. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, शेतकरी आत्महत्या करणार नाही.  असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.