शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयकडून युक्तिवादाला सुरुवात

By admin | Updated: June 23, 2017 03:47 IST

१९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सहा जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सहा जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, याबाबत सीबीआयने गुरुवारी युक्तिवादाला सुरुवात केली. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या वकिलांनी दोषींसाठी कठोर शिक्षेची मागणी करणार असल्याचे विशेष टाडा न्यायालयाला सांगितले होते.गेल्या शुक्रवारी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा, फिरोज खान, करीमुल्ला खान, रियाझ सिद्दिकी आणि ताहीर मर्चंट यांना दोषी ठरवले. या पाच जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, याबाबत विशेष सीबीआय वकील दीपक साळवी यांनी युक्तिवादास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाने अशा केसेसमध्ये फाशीची शिक्षा ठोठावल्याच्या अनेक प्रकरणांचा हवाला साळवी यांनी विशेष न्यायालयाला दिला. दोनच दिवसांपूर्वी युक्तिवादाला सुरुवात करण्याआधी साळवी यांनी दोषींसाठी कठोर शिक्षेची मागणी करू, असे विशेष न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाने सालेम, मुस्तफा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान व फिरोज खान यांना आयपीसी, टाडा, शस्त्रास्त्रे कायदा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी व बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या सर्व कायद्यांतील कलमांतर्गत या सर्व दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. मात्र सालेमच्या प्रत्यार्पणावेळी भारत व पोर्तुगालमध्ये झालेल्या करारानुसार त्याला फाशीची शिक्षा ठोठावता येऊ शकत नाही. त्यामुळे सालेमला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. तर सहावा आरोपी रियाझ सिद्दिकी याला केवळ टाडाअंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यालाही जन्मठेपच होऊ शकते. सातवा आरोपी अब्दुल कय्युम याची सुटका न्यायालयाने केली आहे.