शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

भूसंपादन कायद्यासाठीचा हटवाद टाळता आला असता - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 1, 2015 11:14 IST

भूसंपादन विधेयकासाठी सरकारचा हटवादीपणा व कटुता टाळती आली असती तर बर झाले असते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घरचा आहेर दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - वादग्रस्त भूसंपादन विधेयक मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी या विधेयकासाठी सरकारचा हटवादीपणा व कटुता टाळती आली असती तर बर झाले असते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर चिमटा काढला आहे. 

मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भूसंपादन विधेयकावर त्यांची मतं मांडलीत. भूसंपादन विधेयक मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे देशातील शेतकरी व कष्टकरी जनतेचा विजय आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या विधेयकातील काही मुद्दे शेतकरीविरोधी होते, लोकभावनांचा आदर करुन काम करते ते सरकार ख-या अर्थाने कल्याणकारी असते. मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे जनमत बनले व ही भीती खोडून काढण्यात सरकारी यंत्रणाही तोकडी पडले असे त्यांनी म्हटले आहे. याचा फटका बिहार विधानसभेतही बसला असता याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले आहे. शेतक-यांना आधार द्या, त्यांच्या आत्महत्या रोखा, त्यांच्या चुली पेटवा, चा-या अभावी तडफडणा-या जनावरांना वाचवा व सत्ता त्यासाठीच राबवा हीच आमच्या 'मन की बात' आहे असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे.