शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

दहीहंडीला गालबोट, भिवंडीत हंडी बांधताना तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: September 6, 2015 15:30 IST

ठाण्यातील भिवंडी तालुक्यात दहीहंडी बांधताना लोखंडी खांब डोक्यात पडल्याने एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई/ठाणे, दि. ६ - राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह असला तरी या उत्साहाला अपघाताचे गालबोट लागले आहे. ठाण्यातील भिवंडी तालुक्यात दहीहंडी बांधताना लोखंडी खांब डोक्यात पडल्याने एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

भिवंडी तालुक्यातील दिघोशी गावात दहीहंडी बांधली जात होती. दहीहंडीच्या दोरीचा एक टोक झाडाला तर दुसरे टोक लोखंडी खांबाला बांधले जात होते. मात्र या दरम्यान हा लोखंडी खांब खाली कोसळला व गणेश पाटील नामक तरुणाच्या डोक्यावर पडला. या अपघातात गणेश पाटीलचा मृत्यू झाला. गणेश पाटीलचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असून त्याला दोन महिन्याचे बाळ आहे. 

दरम्या,मुंबईतील दहीहंडी उत्सवातही गोविदांची जखमी होण्याच्या घटना सुरुच आहेत. मुंबईत विविध ठिकाणी थर कोसळल्याने आत्तापर्यंत ३२ गोविंदा जखमी झाले आहेत. यातील २२ जणांवर केईएम तर २ जणांवर शीव रुग्णालयात उपचार करण्यात आले. १३ गोविंदांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे समजते.