शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

मराठवाडा-विदर्भात वीज पडून मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

By admin | Updated: June 9, 2017 04:36 IST

देशभरात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या असंख्य घटना घडत असतात़ परंतु मराठवाडा व विदर्भात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे़

विवेक भुसे। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशभरात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या असंख्य घटना घडत असतात़ परंतु मराठवाडा व विदर्भात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे़ गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात जूनमध्ये वीज पडून शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे भारतीय उष्णदेशीय हवामान संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ़ सुनील पवार यांनी सांगितले़ जनजागृतीचा अभाव आणि देशाच्या अन्य भागापेक्षा येथील वाऱ्याचा वेग व पाऊस यात फरक असल्याने या दुर्घटना घडतात.ढगात वीज कशी तयार होते, यावर सुनील पवार यांनी डॉक्टरेट केली आहे़ याबाबत त्यांनी सांगितले की, आसाम, कोलकत्ता, बिहार तसेच केरळ येथे महाराष्ट्रापेक्षा वीज कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यामानाने आपल्याकडे वीज कोसळण्याचे प्रमाण कमी असूनही त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याबाबत ईशान्य भारतात जाऊन आम्ही संशोधन केले़ गेल्या २० वर्र्षांत वाढलेल्या नागरिकीकरणामुळे वीज कोसळून दुर्घटना होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसते. नागरिकीकरण झाल्यावर वृक्षांचे अच्छादन कमी होते़ त्यामुळे जमीन तापण्याचे प्रमाण वाढते़ त्याला प्रदूषणाचा हातभार लागून त्यातून ढगामध्ये वीज निर्माण होण्याचे प्रमाण वाढत जाते़