शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मराठवाडा-विदर्भात वीज पडून मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

By admin | Updated: June 9, 2017 04:36 IST

देशभरात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या असंख्य घटना घडत असतात़ परंतु मराठवाडा व विदर्भात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे़

विवेक भुसे। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशभरात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या असंख्य घटना घडत असतात़ परंतु मराठवाडा व विदर्भात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे़ गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात जूनमध्ये वीज पडून शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे भारतीय उष्णदेशीय हवामान संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ़ सुनील पवार यांनी सांगितले़ जनजागृतीचा अभाव आणि देशाच्या अन्य भागापेक्षा येथील वाऱ्याचा वेग व पाऊस यात फरक असल्याने या दुर्घटना घडतात.ढगात वीज कशी तयार होते, यावर सुनील पवार यांनी डॉक्टरेट केली आहे़ याबाबत त्यांनी सांगितले की, आसाम, कोलकत्ता, बिहार तसेच केरळ येथे महाराष्ट्रापेक्षा वीज कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यामानाने आपल्याकडे वीज कोसळण्याचे प्रमाण कमी असूनही त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याबाबत ईशान्य भारतात जाऊन आम्ही संशोधन केले़ गेल्या २० वर्र्षांत वाढलेल्या नागरिकीकरणामुळे वीज कोसळून दुर्घटना होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसते. नागरिकीकरण झाल्यावर वृक्षांचे अच्छादन कमी होते़ त्यामुळे जमीन तापण्याचे प्रमाण वाढते़ त्याला प्रदूषणाचा हातभार लागून त्यातून ढगामध्ये वीज निर्माण होण्याचे प्रमाण वाढत जाते़