शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा-विदर्भात वीज पडून मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

By admin | Updated: June 9, 2017 04:36 IST

देशभरात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या असंख्य घटना घडत असतात़ परंतु मराठवाडा व विदर्भात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे़

विवेक भुसे। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशभरात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या असंख्य घटना घडत असतात़ परंतु मराठवाडा व विदर्भात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे़ गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात जूनमध्ये वीज पडून शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे भारतीय उष्णदेशीय हवामान संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ़ सुनील पवार यांनी सांगितले़ जनजागृतीचा अभाव आणि देशाच्या अन्य भागापेक्षा येथील वाऱ्याचा वेग व पाऊस यात फरक असल्याने या दुर्घटना घडतात.ढगात वीज कशी तयार होते, यावर सुनील पवार यांनी डॉक्टरेट केली आहे़ याबाबत त्यांनी सांगितले की, आसाम, कोलकत्ता, बिहार तसेच केरळ येथे महाराष्ट्रापेक्षा वीज कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यामानाने आपल्याकडे वीज कोसळण्याचे प्रमाण कमी असूनही त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याबाबत ईशान्य भारतात जाऊन आम्ही संशोधन केले़ गेल्या २० वर्र्षांत वाढलेल्या नागरिकीकरणामुळे वीज कोसळून दुर्घटना होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसते. नागरिकीकरण झाल्यावर वृक्षांचे अच्छादन कमी होते़ त्यामुळे जमीन तापण्याचे प्रमाण वाढते़ त्याला प्रदूषणाचा हातभार लागून त्यातून ढगामध्ये वीज निर्माण होण्याचे प्रमाण वाढत जाते़