शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

२००६च्या मुंबई स्फोटांतील जखमी पराग सावंतचा ९ वर्षांनी मृत्यू

By admin | Updated: July 7, 2015 10:55 IST

मुंबईत ११ जुलै २००६ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटात जखमी झालेले पराग सांवत यांचा अखेर आज मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ७ - मुंबईत ११ जुलै २००६ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटात जखमी झालेले पराग सांवत यांचा अखेर आज मृत्यू झाला आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेले सावंत गेल्या ९ वर्षांपासून कोमात होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

११ जुलै रोजी मुंबईतील  लोकल ट्रेनमध्ये एकामागोमाग एक असे साखळी स्फोट झाले होते. त्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्या जखमींपैकीच एक असलेले पराग सावंत यांच्यावर उपचार सुरू असताना ते कोमात गेले. गेल्या ९ वर्षांपासून ते कोमातच होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्यावेली बाँबस्फोट झाला तेव्हा पराग एक चांगलं जीवन जगत होते, त्यांची पत्नी गरोदर होती. मात्र  स्फोटानंतर सावंत कुटुंबियांचे आयुष्यच बदललं. पराग यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला, पण पराग तिला कधीच पाहू शकले नाहीत. त्यांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला. 

दरम्यान या दुर्दैवी घटनेला तब्बल नऊ वर्ष उलटून गेल्यावरही या स्फोटातील दोषींना शिक्षा झालेली नाही.