शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पत्नीची हत्या करुन पळून जाणा-या पतीचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: November 12, 2016 10:01 IST

पत्नीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 12 - पत्नीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनोज गुरुले याने पोटगीच्या वादातून पत्नी अश्विनी गुरुलेची चाकूने भोसकून हत्या केली. हत्या करुन पळून जात असताना औरंगाबाद-नाशिक रोडवर त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. विश्वासभारती कॉलनीतील वक्रतुंड कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. 
 
अश्विनी गुरुले आणि पती मनोज गुरुले गेल्या तीन वर्षांपासून वेगळे राहत होता. त्यांच्यात पोटगीवरुन वाद सुरु होता. यावरुनच मनोजने शुक्रवारी चाकूने वार करुन अश्विनीची हत्या केली. हत्या केल्यानंतर कारने पळून जात असताना औरंगाबाद-नाशिक रोडवर गाडीवरील नियंत्रण सुटल्यान मनोजचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.