शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

पोलीस भरतीदरम्यान दोघांचा मृत्यू

By admin | Updated: June 12, 2014 03:05 IST

मालेगावहून मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या अंबादास सोनावणे (वय २७) याचा चाचणीदरम्यान मृत्यू झाला.

मुंबई : मालेगावहून मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या अंबादास सोनावणे (वय २७) याचा चाचणीदरम्यान मृत्यू झाला. मैदानी चाचणीत चार कि.मी.चे अंतर धावल्यानंतर अंबादास कोसळला. त्याला सायन रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलिस भरतीसाठी आलेल्या साईप्रसाद माळी याला भरतीदरम्यान चक्कर आली. त्याला वाशीतील रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. त्याला डेंग्यू झाला होता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विक्रोळी ते घाटकोपर येथील पूर्वदु्रतगती मार्गावर पोलीस भरतीची चाचणी सुरू होती. अंबादासला सकाळी दहाच्या सुमारास चार किलोमीटरचे अंतर त्याने कापले. मात्र त्यानंतर तो खाली कोसळला. आणि त्याची शुद्ध हरपली. पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी उष्माघाताचा अंदाज व्यक्त को आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ऐरोली येथील भरतीसाठी जळगाव येथून साईप्रसाद माळी (वय १९) हा तरुण तेथे आला होता. ८ जून रोजी मैदानी चाचणीदरम्यान माळी याला भरती प्रक्रियेच्या मैदानावरच चक्कर आली होती. (प्रतिनिधी)