शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

दप्तराला एक दिवसासाठी बाय!

By admin | Updated: February 17, 2015 01:39 IST

खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत, यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत.

साईनाथ कुचनकार ल्ल चंद्रपूरजिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रघात निर्माण झाला असताना खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत, यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता शिवजयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत ‘एकच ध्यास करू अभ्यास’ हे ५५ दिवसांचे विशेष अभियान शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत २५ फेब्रुवारीला राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्यार्थी दप्तराविना जातील.१९ फेब्रुवारीला शिवजयंती तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या कालावधीत अनेक महापुरुषांची जयंती आहे. राज्यातील या महापुरुषांनी राज्याच्या उत्कर्षाची, उन्नतीची, विकासाची स्वप्ने पाहिली आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची राज्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्तजिल्हा परिषद शाळांत गुणवत्तेवर आधारित एक रचनात्मक कार्यक्रम आयोजित करून या महापुरुषांना वंदन करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक पत्रक काढले आहे. ५५ दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, २५ फेब्रुवारीला दप्तराविना शाळा सुरू राहणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांत भाषिक कौशल्ये विकसित केली जाणार असून, कृती कौशल्याच्या विकासासाठी अध्ययन शाळांतून दिले जाणार आहे. यात रंगीत कागदाच्या वस्तू तयार करणे, मातीच्या वस्तू, रांगोळी, मुक्तचित्र काढून घेण्यात येणार असून, क्रीडा तसेच गाणे म्हणण्याला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.सदर अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांसह पालक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची राहणार आहे.च्प्रत्येक गावात आनंददायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील २ कोटी विद्यार्थी ५ मार्च रोजी एकाच दिवशी सकाळी १० वाजता ५ राष्ट्रभक्तीपर गीते गाणार आहेत. यातून वातावरणनिर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचे गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.