शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

विकासाचा दहशतवाद धोक्याचा : प्रा़ एच़ एम़ देसरडा

By admin | Updated: May 31, 2014 22:28 IST

मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़

एच़ एम़ देसरडा : आंधळ्या विकासाला विरोधपुणे : नवीन सरकार स्थापनेनंतर देशातील अभिजन- महाजन धनदांडग्या जाती वर्गाने विकास मूलतत्ववादाचा जो गजर सुरू केला आहे तो समतामूलक शाश्वत विकासासाठी मोठा धोका असून भारतीय संविधानाच्या मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़ प्रा़ देसरडा म्हणाले, आजमितीला मुख्य प्रश्न आहे़ कुणाचा विकास कशाचा विकास? जमीन, पाणी, वने, कुरणे, जैवविविधता याचा खातमा व मानवी हक्काचा बळी देऊन होत असलेला विकास हा धोकादायक असून त्यांची सद्दी केव्हाच संपली आहे़ २१ व्या शतकात हवामान बदलाचे वास्तव लक्षात न घेता कोणत्याही प्रकल्पाचा विचार आत्मघातकी असल्याची बाब आता कुणी अमान्य करू शकत नाही़ सरकारने कितीही सदिच्छापर गोष्टी जाहीर केल्या तरी सामाजिक - आर्थिक व्यवस्था आणि राजकीय अर्थशास्त्राची सरंजामी, भांडवली, तथाकथित समाजवादी, बांडगुळी संरचना ढाचा व घाट बदलत नाही तोवर सबका विकास ही बाब पोकळ आणि फसवी आहे़ या सरकारवर अंबानी, अदानी यांचे वर्चस्व असल्याचे सांगितले जाते़ ते नसल्याचे दाखवून देण्यासाठी सरकारला सर्वप्रथम तेलकिंमतीचा निर्णय करावा लागेल़ रोजगारवृद्धीसाठी मनरेगा जास्त प्रभावीपणे राबवावी लागेल़ पारदर्शी कारभाराची सुरवात निवडणूक खर्चाचा सर्व तपशील जाहीर करून करावा लागेल़ महागाई कमी करणे, इंधनआयातीवरील अवलंबित्व कमी करणे, धान्यनिर्यात बंद करणे या गोष्टी सरकारने कराव्यात. आमचा विकासाला आंधळा विरोध नाही तर आंधळ्या विकासाला विरोध आहे, असे प्रा़ देसरडा यांनी सांगितले़