शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण - संजय राऊत

By admin | Updated: June 9, 2017 18:03 IST

सत्तेतून बाहेर पडलो तर फरक पडणार नाही. भाजपाच्या आधी मध्यवधी निवडणुकीला आम्ही तयार आहोत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - सत्तेतून बाहेर पडलो तर फरक पडणार नाही. भाजपाच्या आधी मध्यवधी निवडणुकीला आम्ही तयार आहोत. जर सरकारला मध्यावधी निवडणुका नको असतील, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. सत्तेतून बाहेर पडायला फारसा वेळ लागणार नाही. कोणत्याही प्रश्नावर बोललं तर भाजपला राग येते असेल, तर तसं त्यांनी बोलावं असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा सरकारचा गळा दाबायला वेळ लागणार नाही, हा आमचा इशाराच आहे असे समजा असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टिका केली. आयबीएन लोकमतच्या चर्चा सत्रात ते सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघाती टीका केली. मुख्यमंत्र्यांकडून फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण केल जात आहे. मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांमध्ये फूट पाडली असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. राजकीय कार्यकर्ता हा शेतकरी नसतो का ? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले सरसंघचालकाचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे करुन आम्ही भाजपावर कोणताही दबाव आणत नाही. राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत नाही, जर अर्ज भरला तर पाहू असे म्हणतं त्यांनी सावध भूमिका घेतली.