शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

दमाणी साहित्य पुरस्कार यंदापासून बंद!

By admin | Updated: December 12, 2014 01:29 IST

मराठी साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार यंदाच्या वर्षापासून बंद करण्यात आला आहे.

रवींद्र देशमुख ल्ल सोलापूर
मराठी साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार यंदाच्या वर्षापासून बंद करण्यात आला आहे. पुरस्काराचे रौप्य महोत्सवी वर्ष झाल्यानंतर हे काम थांबवावे, या दमाणी परिवाराच्या निर्णयानुसारच पुरस्कार बंद 
करण्यात आल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे कार्यवाह 
अरविंद कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला दिली.
गतवर्षी भैरूरतन दमाणी यांची जन्मशताब्दी होती. एखाद्या व्यक्तीच्या स्मृत्यर्थ सुरू केलेला उपक्रम त्या व्यक्तीच्या जयंतीची किंवा पुण्यतिथीची शताब्दी झाल्यानंतर 
तो बंद करण्याची राजस्थानी समाजामध्ये प्रथा आहे. त्या पाश्र्वभूमीवर दमाणी परिवाराने पुरस्कार वितरणाचा उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला, असे कुलकर्णी यांनी सांगितले. कवीवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली हे पुरस्कार निवड समितीचे दीर्घकाळ सदस्य होते. ते म्हणाले की, एका अमराठी परिवाराने मराठी साहित्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राने या उपक्रमाचे कौतुक केले. 
पुरस्कारासाठी साहित्यकृती निवडण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्यामुळे आजवर केवळ 
गुणवंत साहित्यिक या पुरस्काराचे मानकरी ठरले. साहित्य अकादमीच्या पुरस्काराप्रमाणोच दमाणी पुरस्काराला महत्त्व प्राप्त झाले. 
हा पुरस्कार आता बंद होतोय, याबद्दल खंत वाटते. साहित्यकृतींची निवड करण्यासाठी पत्रकार स्व. वसंतराव एकबोटे, स्व. चंद्रभूषण कुलश्रेष्ठ, स्व. कवीवर्य 
दत्ता हलसगीकर यांनी आतार्पयत परीक्षक म्हणून काम पाहिले होते. कवीवर्य ल्बोल्ली, प्रा. दास, डॉ. 
गीता जोशी हेही या निवड समितीचे सदस्य होते.