शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

समन्वयाअभावीच नुकसान -पतंगराव

By admin | Updated: October 21, 2014 03:00 IST

राज्यात योग्य समन्वय नसल्यानेच कॉँग्रेसचे नुकसान झाले आहे. याबाबत आता उघडपणे व स्पष्ट बोलण्याची वेळ आली आहे.

सांगली : राज्यात योग्य समन्वय नसल्यानेच कॉँग्रेसचे नुकसान झाले आहे. याबाबत आता उघडपणे व स्पष्ट बोलण्याची वेळ आली आहे. जे घडले, त्याची स्पष्ट कल्पना दिल्लीला गेल्यानंतर पक्षश्रेष्ठींना देण्यात येईल, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.मोदीलाट ओसरल्याचा आमचा समज चुकीचा ठरला. त्यातच कॉँग्रेसचा राज्यभरातील समन्वय योग्य नव्हता, असे ते म्हणाले. राज्यभरात पक्षाचे जे नुकसान झाले, त्याला मोदीलाटेसह अन्य स्थानिक कारणेही आहेत. याबाबतची चर्चा मुंबई व दिल्लीतही होईल, असे त्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात चार ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपाला छुपा पाठिंबा दिला. या गोष्टी आता लोकांसमोर येत आहेत. यापुढे राज्यात असंगाशी संग करून चालणार नाही, असे ते म्हणाले. राज्यातही राष्ट्रवादीची अशीच भूमिका आहे. लग्नाला येऊ नको म्हणत असताना कोणत्या गाडीत बसू, असे राष्ट्रवादी विचारत आहे. भाजपाने पाठिंबा मागितला नसताना देखील राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा देऊ केला. या गोष्टी ते कशासाठी करीत आहेत, याची कल्पना राज्यातील जनतेला आली आहे. त्यामुळे यापुढील काळात काँग्रेसला स्पष्ट भूमिका घेऊन पुढे जाणे भाग आहे. राष्ट्रवादीने कॉँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे मत मी मांडले होते. तसे झाले असते तर या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा राहिली असती, असेही कदम म्हणाले.