शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

दलित पँथर पुन्हा सक्रिय होतोय !

By admin | Updated: November 22, 2014 03:20 IST

नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर दलित पँथरही नष्ट होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या चर्चेला पूर्णविराम देत दलित पँथर संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे.

मुंबई : नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर दलित पँथरही नष्ट होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या चर्चेला पूर्णविराम देत दलित पँथर संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे. राज्यातील वाढत्या दलित हत्याकांडाच्या घटनांबाबत येत्या आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची घोषणा पँथरने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.ढसाळ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांनी पँथरची सूत्रे हाती घेतली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मल्लिका यांनी केंद्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी नामदेव ढसाळ यांचे सहकारी प्रकाश रामटेके यांच्यावर सोपविली. या वेळी रामटेके म्हणाले, की राज्यात दलितांची परिस्थिती फारच भयावह झाली आहे. जुन्या सरकारच्या कारकिर्दीत अनेक अत्याचाराच्या घटना घडल्या. आता सत्ताबदल झाल्याने नव्या सरकारला त्या घटनांबाबत दोषी ठरवता येणार नाही. तरीही पँथर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हल्ले रोखण्यासंदर्भात पावले उचलणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पँथरचे शिष्टमंडळ पीडित कुटुंबीयांना भेट देईल. त्यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा एकदा राज्य बंद पाडून दाखवू. (प्रतिनिधी)