शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

दहीहंडीच्या उंचीला ‘पाच’र?

By admin | Updated: August 9, 2014 02:47 IST

दहीहंडी उत्सवात लहान मुलांना सहभागी करणो व उंच थर लावणो अयोग्य असल्याचे मत शुक्रवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केल़े

मुंबई : दहीहंडी उत्सवात लहान मुलांना सहभागी करणो व उंच थर लावणो अयोग्य असल्याचे मत शुक्रवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केल़े तसेच याला र्निबध घालणारे काही नियम असतील तर ते राज्य शासनाने सादर करावेत अथवा नियम नसल्यास यासाठी काय करता येईल हे स्पष्ट करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत़ 
दहीहंडीत केवळ पाचच थर लावले जावेत, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका चेंबूर येथील 45वर्षीय महिला कार्यकत्र्या स्वाती सयाजी पाटील यांनी केली आह़े न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने सरकारला नियमांबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले असून, यावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आह़े त्यामुळे दहीहंडीमध्ये लहान मुलांच्या सहभागावरून आधीच वाद सुरू असताना न्यायालयाच्या या आदेशाने नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता आह़े तसेच आता शासन काय भूमिका मांडणार याकडेही सर्वाचेच लक्ष लागले आह़े 
पाटील या उत्कर्ष महिला सामाजिक संस्थेच्या सचिवदेखील आहेत़ दहीहंडी उत्सवात मंडळे पाचपेक्षा अधिक थर लावतात़ याने अनेक गोविंदांना गंभीर दुखापत होत़े काहींना तर कायमचे व्यंगत्व आले आह़े गेल्या वर्षी या उत्सवात दोन जणांचा बळी गेला तर 365 जण जखमी झाल़े (प्रतिनिधी)
 
च्पाच थरांचे र्निबध मंडळांना घालावेत़ तसेच उंच थर लावण्याच्या स्पर्धेत एखादा गोविंदा जखमी झाल्यास आयोजकांवर याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े
च्खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात न्यायालय म्हणाले, उत्सव साजरा करणा:याला आमचा विरोध नाही़ पण यात कोणाचाही बळी जाता कामा नय़े तसे होऊ नये यासाठी काही तरी नियम असावेत़ त्यामुळे यासाठी काही नियम आहेत का हे शासनाने सांगावे अथवा काय करता येऊ शकते हे स्पष्ट कराव़े