शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

दादा व बाबांमुळे महाराष्ट्र खड्ड्यात - गडकरी

By admin | Updated: September 28, 2014 14:15 IST

वीज नसताना राज्यात उद्योगधंदे कुठून येणार व रोजगार कसा निर्माण होणार असा सवाल उपस्थित करत दादा व बाबांमुळेच राज्य खड्ड्यात गेल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. २८ - महाराष्ट्रात वीज नसताना राज्यात उद्योगधंदे कुठून येणार व रोजगाराच्या नवीन संधी कशा निर्माण होणार असा सवाल उपस्थित करत दादा व बाबांमुळेच राज्य खड्ड्यात गेल्याची घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजित पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली आहे. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंनी प्रचाराचा नारळ फोडला. नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींनी सभा घेतली. या सभेत गडकरींनी  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील आत्तापर्यंतचे सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याची बोचरी टीका नितीन गडकरींनी केली. काँग्रेसनेच जातीयवादाचे विष कालवले असे सांगत गडकरींनी सोनिया गांधींवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात शेतक-यांनी आत्महत्या का केल्या असा सवाल गडकरींनी शरद पवार यांना विचारला आहे. आघाडीमुळेच राज्य दिवाळखोरीला निघाले असा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वांना समान न्याय हेच भाजपचे सूत्र असून हिनासारख्या १०० आदिवासी मुलींनी डॉक्टर व्हावे यासाठी भाजप प्रयत्न करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.  आज दिवसभरात गडकरी उत्तर महाराष्ट्रात आणखी चार सभा घेणार आहेत. यासंपूर्ण सभेत गडकरींनी एकदाही शिवसेनेवर टीका केली नाही.