शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्व स्तरातून टीका झाल्याने नव्या संख्यावाचन पद्धतीचा होणार फेरविचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 02:49 IST

सरकारचे पाऊल मागे; तज्ज्ञ समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून टीकेचे सूर उमटत असतानाच त्या बाबत फेरविचार करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. सभागृहाचे आक्षेप असतील तर तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल. या समितीकडून पद्धतीचा अभ्यास होईल व शिफारशीवर विचार करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षांच्या संख्यावाचनाबाबतच्या मुद्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, एससीईआरटीने याबाबत तज्ज्ञांची समिती नेमली होती.या समितीने मुलांच्या अध्ययन क्षमतेचा अभ्यास करून नवीन अभ्यासक्रमात बदल सुचविले.बोलायला काय सोपे पडेल? लक्षात पटकन कशा पद्धतीने येईल? याबाबत सुधारणा सुचविल्या. त्यात वीस अधिक दोन लिहिले आहे पण पुढे बावीस असाही उल्लेख आहे.ही पद्धत का अवलंबिली याबाबत या तज्ञांनी स्पष्ट देखील केले आहे,पण सभागृहाची जर भावना असेल तर तज्ज्ञांची समिती नेमू व समितीकडून शिफारशी मागवून त्याचा विचार करू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.दादा, छगन कमळ बघसंख्यानामावरून सध्या सगळीकडे फिरत असलेला एक व्हॉटस्अ‍ॅप जोक अजित पवार यांनी बुधवारी सभागृहात सांगितला होता. फडणवीस यांच्या आडनावाचा उच्चार आता, फडण दोन शून्य असा करायचा का असा चिमटा त्यांनी काढला होता. मुख्यमंत्र्यांनी आज त्याची परतफेड केली. पहिलीच्या बालभारतीतीत पुस्त्काचे उतारे त्यांनी वाचून दाखविले.आई कमळ बघ,दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण, हसन पटकन उठ असे उतारे त्यांनी वाचून दाखविले तेव्हा सभागृहात हशा पिकला.